
डॉ. माधवराव गाडगीळ हे भारत सरकारच्या पर्यावरण आणि वन मंत्रालयाने मार्च २०१० मध्ये स्थापना केलेल्या पश्चिम घाट समितीचे अध्यक्ष होते.
ग्राहकाने वापरलेल्या विजेचा पुरेपूर मोबदला वसुलीचा अधिकार वीज पुरवठादार महावितरण कंपनीला असला, तरी वीज कायद्याचा भंग करून वीजबिलांची थकबाकी असलेल्या…
पर्यावरणाबाबत माहिती गोळा करण्यासाठी स्थानिकांना सामावून घेणे आवश्यक आहे.
जागतिक हवामानात होत असलेल्या बदलांचे प्रमुख कारण मानवनिर्मित वस्तूंचा वाढत चाललेला वापर हे आहे, असे माधव गाडगीळ म्हणाले.
निसर्गाचे गाणे शोधणे हाच ज्यांचा आयुष्यभराचा ध्यास आहे, अशा डॉ. माधव गाडगीळ यांना यंदाचा ‘टेलर’ पुरस्कार प्राप्त होणे ही केवळ…
‘‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’मध्ये कामाला लागल्यानंतरची दहा वर्षे हा आमच्या कुटुंबाच्या व शास्त्रीय संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा. मी मान्सूनवरील संशोधन…
कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांतील ९८६ गावे ‘इको सेन्सेटिव्ह झोन’मधून हटवण्याच्या केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या निर्णयावर ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ…
‘सबका साथ सबका विकास’ असे म्हणणाऱ्या मोदी सरकारकडून या अहवालाबाबत विचार केला जाईल, अशी अपेक्षा ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव…
एक भूमिका वठवण्यासाठी निसर्गनिवडीतून घडवली गेलेली सजीवांची गुणवैशिष्टय़े कालक्रमाने अगदी वेगळ्याच संदर्भात कर्तबगारी गाजवू लागतात आणि उत्क्रान्तीचा प्रवाह नवनवी वळणे…
पश्चिम घाटाविषयी नेमण्यात आलेल्या के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय कार्यकारी गटाने सरकारला हवा तसा लोकशाहीचा खून मंजूर केला,असा आरोप ज्येष्ठ…
ही केवळ दोन अहवालांची तुलना नव्हे.. हे दोन्ही अहवाल अपुरेच का पडतील, या एरवी विचारल्याही न जाणाऱ्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या…
जीवोत्पत्तीपासून उत्क्रान्तियात्रेला सुरुवात झाली, खोल समुद्राच्या उदरात वडवानलाच्या परिसरात आर एन ए या बोधप्रचुर आणि लवचीक रेणूच्या कर्तबगारीने.
पावणेचार अब्ज वर्षांपूर्वी साध्या सेन्द्रिय रेणूंच्या मेळाव्यातून प्रगटलेल्या जीवसृष्टीच्या सुरस व चमत्कारिक नाटकात आज तब्बल एक कोटी चित्र-विचित्र पात्रे रंगली…
पश्चिम घाटसंदर्भातील माधव गाडगीळ समितीच्या अहवालाच्या अंमलबजावणीला केरळ राज्यात मोठय़ा प्रमाणावर विरोध होत असतानाच केरळमध्ये जवळपास
पश्चिम भारतासाठी राष्ट्रीय हरित न्याय प्राधिकरण (नॅशनल ग्रीन ट्रीब्युनल) चे खंडपीठ पुण्यात सुरू झाले आहे. त्याचे उद्घाटन चव्हाण यांच्या हस्ते…
पश्चिम घाट परिसराच्या अभ्यासात आलेल्या दाहक अनुभवांचा संबंध थेट आजच्या राजकारणाशी कसा आहे आणि ही स्थिती कोणत्या
निसर्ग राखायचा.. लोकशाहीला जपून‘विकास हवाच, पण तो विज्ञानाची कास धरून, लोकांच्या साथीने आणि निसर्गाच्या कलाने व्हायला हवा.
‘पश्चिम घाटाला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांत समावेश होणे म्हणजे केवळ नाटक आहे. कंत्राटदारांना पैसे देऊन कास पठाराला कुंपणे घालणे याला…
‘कस्तुरीरंगन समितीचा ६०० पानांचा अहवाल आपण चाळला असून, त्यात निसर्गाच्या संरक्षणासाठी भरीव असे काहीही असल्याचे वाटत नाही. त्याचबरोबर त्यांनी या…
पश्चिम घाटातील पर्यावरण बचावासाठी गाडगीळ अहवालात केवळ शिफारशी करण्यात आल्या आहेत. त्या लागू करण्यापूर्वी लोकांना विचारात घेणे आवश्यक असताना या…