Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

‘आम्ही लग्नाशिवाय’ लग्न-मृत्युयोगाचं अजब त्रांगडं

एखाद्या घरातल्या लग्नाळू तरुणांनी लग्न केल्यास त्यांना लगेचच मृत्यू ओढवेल, असं भविष्य कोणी वर्तवल्यास त्यांनी करायचं काय? लग्नाविनाच राहायचं? की…

‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ एका लग्नाची तिसरी गोष्ट

ठरवून केलेलं लग्न असो, प्रेमविवाह असो वा लग्नाविना सहजीवन (हेही आता लग्नातच मोडतं, असा निर्णय न्यायालयानं दिला आहे!); लग्न टिकवायचं…

वीस वर्षांपूर्वीचा ‘गोलपिठा’ पुन्हा रंगभूमीवर

मराठी रंगभूमीवर सध्या पुनरुज्जीवीत नाटकांची रांगच्या रांग लागली आहे. या रांगेतच आणखी एक नाटक समाविष्ट होत आहे. वेश्यांच्या जीवनावर प्रकाश…

vijay tendulkar
विजय तेंडुलकरांचे नाटक नव्याने रंगभूमीवर

नाटककार विजय तेंडुलकर यांनी कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात लिहिलेले आणि अरविंद देशपांडे यांनी १९६८ साली रंगभूमीवर आणलेले ‘झाला अनंत हनुमंत’ हे…

‘भाई, तुम्ही कुठे आहात?’ नाटकाला रसिकांची दाद

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने आयोजित ५३ व्या राज्यस्तरीय नाटय़ स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत ‘भाई, तुम्ही कुठे आहात?’ या नाटकाने प्रथम…

विविध माध्यमांतून उलगडली ‘कथा’

संतूर आणि कथक यांच्या मिलाफातून साकारलेली ‘गोष्ट गंगावतरणाची’.. चंद्रकांत काळे आणि अश्विनी गिरी यांनी केलेले अभिवाचन.. रंगमंचावर सादर झालेले ‘सौदागर’…

‘मॅड’च्यॅप कॉमेडी!

‘कुणी निंदा, कुणी वंदा, आमुचा हसविण्याचा धंदा’ हे प्रशांत दामले यांनी आपल्यापुरते (बहुधा) ठरवून टाकलेले दिसते. त्यामुळे सभोवतालचे वास्तव आणि…

पुन्हा रंगणार ‘जांभुळ आख्यान’

मराठी रंगभूमीवर एका वेगळ्याच फॉर्ममध्ये सादर झालेले आणि लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने लोकप्रिय केलेले ‘जांभुळ आख्यान’ पुन्हा…

संबंधित बातम्या