scorecardresearch

राजेशाही मिरवणूक..

राजेशाही कारचे दर्शन पुन्हा एकदा सामान्य मुंबईकरांना होणार आहे ते येत्या रविवारी, ९ मार्च रोजी. फोर्ट येथील हॉर्निमन सर्कल येथून…

अगा नवलचि घडले!

‘नागरी कामे करदात्यांच्या पैशांतून होत असतात. या कामांची उद्घाटने करून आणि त्याची जाहिरात करून श्रेय कसले लाटता?’ हा सवाल कुणा…

तामिळनाडूत कम्युनिस्टांची युती ; जयललितांशी असलेली आघाडी मोडीत

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री व अण्णा द्रमुकच्या अध्यक्ष जयललिता यांच्या एककल्ली व एकसुरी कारभाराला कंटाळून भाकप व माकप या दोन्ही कम्युनिस्ट पक्षांनी…

किर्लोस्कर ब्रदर्स आंतरराष्ट्रीय परिषदेत पुरस्कृत

जागतिक पातळीवरील अग्रगण्य द्रव व्यवस्थापन कंपनी असलेल्या किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडला (केबीएल) त्यांच्या कोईंबतूर येथील प्रकल्पाकरिता

अकाली पावसाने बुलढाणा जिल्ह्य़ात शेकडो हेक्टरवरील रब्बीची नासाडी

विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह आलेल्या अकाली पावसाने गेल्या आठवडय़ात जिल्ह्य़ाच्या बहुतांश भागाला चांगलेच झोडपून काढले.

एलबीटीतून ७६ कोटींच्या उत्पन्नाने दिलासा

गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटांशी सामना करणाऱ्या अमरावती महापालिकेत गेल्या दहा महिन्यात जकात कराच्या बरोबरीत म्हणजे सुमारे ७६ कोटी रुपये…

राजकीय मोर्चेबांधणीला आता वेग!

लोकसभा निवडणुकीसाठी तारखा घोषित झाल्या असून विदर्भातील विविध लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रणधुमाळीला लवकरच रंगत येणार आहे.

अहीर व देवतळेंना निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्य़ातील प्रदूषण भोवणार

प्रदूषणासारख्या गंभीर समस्येकडे पर्यावरणमंत्री व जिल्ह्य़ाचे पालकमंत्री संजय देवतळे व खासदार हंसराज अहीर यांनी कायम दुर्लक्ष केल्याने त्याचे गंभीर परिणाम…

जमुनिया भूमिगत कोळसा खाणीचे भूमिपूजन व शिलान्यास

पेंच क्षेत्रातील नवी भूमिगत खाण जमुनियाचे भूमिपूजन व शिलान्यास केंद्रीय कोळसा मंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आला.

‘वीज दरवाढ लादणे बंद करा’

वीज गळती, भ्रष्टाचार व कार्य करण्याची उदासीनता यामुळे महाराष्ट्रात सतत ग्राहकांवर वीज दरवाढ लादली जात आहे.

‘नागरिकांच्या अडचणी तातडीने सोडवा’

नागरिकांच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींची सोडवणूक तात्काळ व्हावी, अडचणी संदर्भात नागरिकांकडून तक्रारी येण्याची वाट पाहू नये, या संदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी…

संबंधित बातम्या