कोकणातील केंद्रीय मंत्री नारायण राणे आज सातारा दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलेल्या नैतिकतेच्या मुद्द्यांवरून पत्रकारांनी नारायण राणेंना प्रश्न विचारला.…
नितेश राणे यांनी त्यांच्या काँग्रेसमधील १२ वर्षांच्या प्रवासावर भाष्य केलं.
आज पहिल्यांदा नारायण राणे यांनी खुल्या व्यासपीठावर त्यांचं बालपणं मांडलं. यामध्ये त्यांचं शिक्षण, नोकरी, व्यवसाय याविषयीची माहिती दिली.
“उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं म्हणून शिवसेनून बाहेर पडलो, अशी बोंब ठोकली जाते. पण…”
४० आमदार गेले. १०-१२ आमदारच असतील आता. महाराष्ट्रात सर्वांत कमी ताकदीचा पक्ष म्हणजे शिवसेना”, असं नारायण राणे म्हणाले.
ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांचं आत्मचरित्र वाचून दाखवलं. ज्यात नारायण राणे यांनी कोकणातील रिफायनरी प्रकल्पाला विरोध…
शरद पवारांच्या निवृत्तीनंतर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी कणकवलीत ‘मन की बात’ कार्यक्रमाचं आयोजन केलं. मात्र, या कार्यक्रमात राणेंना डुलकी…
अलीकडील काही दिवसांपासून नितेश राणे उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडत आहेत.
“सरकारच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला असून, त्यांची शस्त्रक्रिया करावी लागेल”
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जैतापूर प्रकल्पावरून गंभीर आरोप केला आहे.
राज्याच्या राजकारणातून मातोश्रीचा विषय संपला असून पुन्हा त्यांची कधीच सत्ता येणार नाही असे केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी सांगलीत…