
एका २१ वर्षाच्या तरुणीने २० वर्षीय युवकासोबत विवाह करण्याचा प्रयत्न केला. मात्र, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या चाइल्ड लाइनने मुलाच्या…
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३८ वा दीक्षांत समारंभ बुधवारी २५ मे रोजी दुपारी ३ वाजता पीडीएमसी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज…
ट्विटरच्या म्हणण्यानुसार, संघर्ष किंवा युद्धाच्या काळात फेक न्यूजची संख्या वाढते, ज्यामुळे संघर्ष वाढतो
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या खा. भावना गवळी यांच्या मागे गेल्या वर्षभरा
जेजुरी गड विकास आराखड्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात वास्तूचे जतन आणि संवर्धन, पायाभूत सुविधा आणि पर्यटक सोयी सुविधा, जलव्यवस्थापन करण्यात येणार आहे.
आपल्या दोन दिवसीय दौऱ्यात मोदी क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेत सहाभागी होणार आहेत.
औरंगाबादमधल्या पाणीटंचाईवरुन भाजपा आक्रमक झाली आहे.
प्रत्येक मुलीला आपले आयुष्य या राशीच्या मुलांसोबत घालवायचे असते. जाणून घेऊया ही रास कोणती आहे.
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवरून राजकारण पेटले आहे.
कागदपत्रांची पडताळणी होईपर्यंत नूतनीकरणाचे काम थांबवावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी केले आहे.