Page 17 of राजू शेट्टी News

महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये नियमित कर्जदार शेतकर्यांना पन्नास हजाराचे प्रोत्साहन अनुदान जाहीर करण्यात आले होते. याबाबतची केवळ घोषणाच झाली होती.

चालू ऊस गळीत हंगामासाठी राज्यातील साखर कारखान्यांनी उसासाठी प्रति टन एफआरपी अधिक ३५० रुपये द्यावेत, अशी मागणी करून स्वाभिमानी शेतकरी…

‘लम्पी’ या आजारामुळे मृत्यूमुखी पडलेल्या गायी किंवा म्हशींच्या मालकांना प्रत्येकी दीड लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली…

‘आपले सरकार आले आणि हिंदू सणांवरचे विघ्न टळले’ असे म्हणणाऱ्या सत्ताधाऱ्यांना चिनी व्यापाऱ्यांमुळे आपला फूल उत्पादक शेतकरी नाडला जातो आहे,…

राज्यात सत्तांतर झाल्याचे पडसाद कोल्हापूर जिल्ह्यातही ठळकपणे उमटत आहेत. एकाहून एक धक्कादायक घटनांची मालिकाच जणू रोज सुरू आहे.

शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांचे प्रतिपादन; शेकाप १०० कोटींचा पक्षनिधी उभारणार असल्याचेही सांगितले

किरकोळ व्यापाऱ्यांवर धाडी टाकणारे जीएसटी खाते गप्प का ? असा सवाल देखील केला आहे.

मराठीमध्ये आणखी एका नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

राजू शेट्टींच्या आंदोलनापूर्वीच सरकारची घोषणा

राजू शेट्टी यांनी सरकारने ९ ऑगस्टपर्यंत मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.

भारताची स्थिती श्रीलंकेसारखी होऊ नये, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शनिवारी (२१ मे) एक मागणी केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. यानंतर राजू शेट्टी यांनी मोठं विधान केलंय.