मुंबईतील कथित खिचडी घोटाळ्याचे सूत्रधार संजय राऊत असल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.
आज केसी वेणुगोपाल हे पक्षाचे डोळे आणि कान आहेत, असे काँग्रेसमधील नेते खासगीत बोलतात. दिवंगत अहमद पटेल हे सोनिया गांधी…
भाजपा मुंबईचे अध्यक्ष, आमदार आशिष शेलार यांनी कवितेच्या माध्यमातून उबाठा गटाचे नेते संजय राऊत आणि काँग्रेसमधून बाहेर पडलेले संजय निरुपम…
संजय निरुपम यांची सहा वर्षांसाठी काँग्रेसमधून हकालपट्टी झाली आहे. तर, संजय निरुपम आता दुसऱ्या पक्षात जाण्याची शक्यता आहे.
वायव्य मुंबई मतदारसंघ हा शिवसेनेच्या शिंदे गटाकडे असून, येथून उमेदवारी मिळावी, असा निरुपम यांचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
संजय निरुपम यांची काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे.
पक्षाच्या विरोधातली वक्तव्यं करणं संजय निरुपम यांच्या अंगाशी आलं आहे, त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
निरुपम म्हणाले होते, “वरिष्ठ नेतृत्त्वांकडून माझी अपेक्षा होती की २०१९ ला निवडणूक हरल्यानंतरही मी मुबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात सक्रीय असल्यामुळे ते…
संजय निरुपम यांनी संजय राऊतांवर टीका करून शिवसेना त्यांनीच संपवली असं म्हटलं आहे.
ठाकरे गटाने आघाडीचा धर्म पाळला नाही, खिचडी चोराला उमेदवारी का दिली? असा प्रश्न संजय निरुपम यांनी विचारला आहे.
महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करताना संजय निरुपम की अमोल किर्तीकर असा पेच निर्माण झाला होता. काँग्रेसने या जागेसाठी…
काँग्रेस नेते संजय निरुपम आणि भाजपाचे नेते अशोक चव्हाण यांच्यात भेट झाल्याची चर्चा आहे. पण आता अशोक चव्हाण यांनी या…