मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) पूर्वमुक्त मार्ग विस्तारीकरण प्रकल्पात रमाबाई आंबेडकर नगर येथील १६८४ झोपड्या विस्थापित होणार आहेत.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत बांधकामांचे सर्वेक्षण आणि रहिवाशांची पात्रता निश्चिती करण्याचे काम सध्या सुरू आहे.
मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना स्वच्छ, पुरेसे पिण्याचे पाणी, सार्वजनिक शौचालय आदी अनेक मूलभूत समस्या भेडसावत आहेत. .
उत्तर मध्य मुंबईतील सांताक्रुझ आणि विर्लेपार्ले परिसरात केंद्र सरकारच्या मालकीची अशी विमानतळाची आणि संरक्षण दलाची मोठ्या प्रमाणावर जागा असून या…
आता या नव्या परिपत्रकानुसार, या झोपडीधारकांनाही दोन वर्षांचे आगावू भाडे आणि वर्षभराचे भाड्याचे धनादेश देणे बंधनकारक असेल.
धारावीमधील स्थानिक व्यावसायिकांना मदत करण्यासाठी राज्याकडून वस्तू आणि सेवा करातून (जीएसटी) पाच वर्षांपर्यंत परतावा दिला जाणार आहे, असे धारावी पुनर्विकास…
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील इमारतींचा ताबा दिल्यानंतर पुढील दहा वर्षांसाठी इमारतींच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी आता विकासकाची असणार आहे.
धारावी पुनर्विकास हा इतर झोपडपट्टी पुनर्विकासासारखा नसेल. सिंगापूर शहराचा जसा कायापालट झाला त्याच धर्तीवर धारावीची उभारणी केली जाणार आहे.
झोपडपट्टी योजनेत पूर्वीपासून असलेली शाळा, दवाखाना, व्यायामशाळा पुनर्विकासातही कायम असणे आवश्यक होते. परंतु नव्या प्रोत्साहनात्मक विकास व नियंत्रण नियमावलीत हे…
झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमध्ये आतापर्यंत १ जानेवारी २०११ नंतरचे झोपडीवासीय घरांसाठी पात्र होत नव्हते. परंतु धारावी पुनर्विकासात पात्र व अपात्र वा…
धारावी पुनर्विकासाअंतर्गत धारावीकरांना ३५० चौरस फुटांचे घर देण्यात येणार असल्याचे धारावी पुनर्वसन प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडने (डीआरपीपीएल) एका अधिसूचनेद्वारे जाहीर केले…
राज्य सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत धारावीतील अपात्र रहिवाशांना भाडेतत्त्वावरील घरे देण्याचा निर्णय घेतला आहे.