वर्धा (Wardha) हे विदर्भातील एक शहर असून ते १८६६ मध्ये वसले. या भागातून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या नावावरून या शहराला वर्धा हे नाव पडले. वर्धा हे ऐतिहासिक शहर असून भारतीय स्वातंत्र चळवळीचे प्रमुख केंद्र होते. या आंदोलनादरम्यान महात्मा गांधी हे येथून जवळच असलेल्या सेवाग्राम येथे मुक्कामी होते. महात्मा गांधींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत आज ३०० एकर जमिनीवर आश्रम उभारण्यात आला आहे. तसेच इथे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठही आहे.Read More
निवडणूक कार्यालयाने उद्या, २६ एप्रिलच्या मतदानासाठी येणाऱ्या स्तनदा मातांसाठी शेकडो हिरकणी कक्षाची स्थापना केली आहे. विविध गटातील मतदारांना सोयीचे ठरावे…
लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्ष आपल्या नेत्यांवर विविध जबाबदारी सोपवीत असतो. त्यातही उमेदवारी न मिळालेल्या नेत्यास विशेष सांभाळून घेण्याचा प्रयत्न केल्या…