पुणे महापालिका प्रशासनाने पाणी कपातीचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली पुणे महापालिकेवर हंडा मोर्चा काढत निषेध…
राज्यात लांबलेला पाऊस आणि उन्हाळय़ामुळे शेतीसाठी वाढलेला पाणीवापर, जलसाठय़ांचे वेगाने होणारे बाष्पीभवन यांमुळे राज्यातील जलसाठय़ांची पातळी खालावत चालली आहे.