scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
धारावीत उपचाराधीन रुग्ण शून्य; दोन वर्षांनंतर एकही रुग्ण नाही

मुंबई : तब्बल दोन वर्षे करोना संसर्गाशी कडवी झुंज दिल्यानंतर धारावीचा परिसर अखेर करोनामुक्त झाला. धारावीतील उपचाराधीन रुग्णांची संख्या शून्य…

१४ लाखांची ३२ ‘फायबर टॉयलेट’ महापालिकेमध्ये धूळ खात पडून; सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था; महिलांचीही कुचंबणा

शहरात महापालिकेच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था झालेली असताना आणि महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्याने त्यांना कुचंबणा सहन करावी लागत आहे.

जामखेड पालिका कर्मचारी संघटनेचे आंदोलन लेखी आश्वासनानंतर मागे; जामखेड पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची चौकशी – जिल्हाधिकारी

जामखेड नगरपालिकेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांच्या विरोधात पालिका कर्मचारी संघटनेने केलेल्या तक्रारींची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी…

गुलमोहर रस्त्याच्या रुंदीकरणाने जुन्या वृक्षांचा ‘जीवन-मरणाचा’ प्रश्न; १०० हून अधिक झाडांचे अस्तित्व धोक्यात

शहराच्या सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्त्याच्या रुंदीकरणामुळे या रस्त्यावरील सुमारे १०० हून अधिक जुन्या व मोठय़ा वृक्षांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला…

सरकार दरबारी कामे होत नसल्याची शिवसैनिकांची तक्रार

मुख्यमंत्री जरी आपल्या पक्षाचे असले तरी आपली कामे सरकार दरबारी होत नाहीत, अशा तक्रारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसंपर्क अभियानात उघडपणे केल्या.

विलगीकरण केंद्रातील साहित्य गायब; उपायुक्तांमार्फत चौकशी करण्याचे प्रशासकांचे आदेश

करोना रुग्णांच्या विलगीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या २५ पेक्षा जास्त केंद्रांतील पलंग, गाद्या, त्यावरील चादरी आदी दैनंदिन वापराच्या लाखो रुपयांच्या वस्तू…

१७ वर्षांत फक्त ६ हजार दुर्बल कुटुंबांना जमिनीचे वाटप ; ५० टक्के निधीचा वापर

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी विधानसभेत लक्षवेधी सूचनेवर सादर केलेल्या निवेदनात ही माहिती दिली आहे.

वीजदेयक थकबाकीमुक्तीसाठी शेतकऱ्यांना ३१ मार्चपर्यंत संधी

शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या वीजदेयकांमधून थकबाकीमुक्तीसाठी ५० टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी ३१ मार्चपर्यंत संधी आहे.

‘किसन वीर’च्या कामगारांचे आंदोलन मागे

किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सुरू केलेले ठिय्या आंदोलन आज तिसऱ्या दिवशी कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले…

जनतेच्या नाराजीमुळे पोटनिवडणुकीत भाजपचा विजय नक्की – केशव उपाध्ये

महाविकास आघाडीच्या सरंजामी नेतृत्वामुळे मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, एसटी कर्मचाऱ्यांचा संप, विद्यार्थी, शेतकरी आत्महत्या अशा असंख्य प्रश्नांना अनुत्तरीत ठेवले आहे.

लोकसत्ता विशेष