पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या ७२ व्या स्वातंत्र्य दिवसानिमित्त लाल किल्ल्यावरून सलग पाचव्यांदा देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी स्वास्थ्य विमा योजना समवेत अनेक मोठ्या घोषणा करत देशाला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचे वचन दिले. याचदरम्यान मोदींनी आपल्या चार वर्षातील कामकाजावर होत असलेल्या टीकेला कवितेच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले. त्याचबरोबर पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर विकासाची गती आणखी वाढवणार असल्याचे म्हणाले. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात कवितेच्या माध्यमातून अधीरतेचे कारणही सांगितले. काय म्हणाले पंतप्रधान मोदी.. मैं बेसब्र हूं, क्योंकि जो देश हमसे आगे निकल चुके हैं, हमें उनसे भी आगे जाना है. मैं बेचैन हूं, हमारे बच्चों के विकास में बाधा बने कुपोषण से देश को मुक्त कराने के लिए. मैं व्याकुल हूं, देश के हर गरीब तक समुचित हेल्थ कवर पहुंचाने के लिए, ताकि वो बीमारी से लड़ सके. मैं व्यग्र हूं, अपने नागरिकों की जीवन गुणवत्ता को सुधारने के लिए. मैं अधीर हूं, क्योंकि हमें ज्ञान-आधारित चौथी औद्योगिक क्रांति की अगुवाई करनी है. मैं आतुर हूं, क्योंकि मैं चाहता हूं कि देश अपनी क्षमताओं और संसाधनों का पूरा लाभ उठाए. मोदींनी आपल्या कवितेच्या माध्यमातून आपला उद्देशही सांगितला अपने मन में एक लक्ष्य लिए मंज़िल अपनी प्रत्यक्ष लिए हम तोड़ रहे हैं जंजीरें हम बदल रहे हैं तस्वीरें ये नवयुग है, नव भारत है खुद लिखेंगे अपनी तकदीरें। हम निकल पड़े हैं प्रण करके अपना तन-मन अर्पण करके जिद है एक सूर्य उगाना है अम्बर से ऊंचा जाना है एक भारत नया बनाना है एक भारत नया बनाना है। आपले लक्ष्य सांगताना ते म्हणाले.. हर भारतीय के घर में शौचालय हो हर भारतीय अपने मनचाहे क्षेत्र में कुशलता हासिल कर सके हर भारतीय को अच्छी और सस्ती स्वास्थ्य सेवा सुलभ हो हर भारतीय को बीमा का सुरक्षा कवच मिले