Latest News

राज्यातील शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यास कटिबद्ध – मुख्यमंत्री

राज्यातील आघाडी सरकारने आजपर्यंत शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. खंडकरी शेतकऱ्यांना जमीन वाटप करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन खऱ्या अर्थाने खंडकरी शेतकऱ्यांची…

खंडकऱ्यांना दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला- थोरात

खंडकऱ्यांच्या जमीन वाटपात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका महत्वाची ठरली, न्यायालयीन लढाईत त्यांनी मोठे योगदान दिले. दिवाळीपूर्वी जमीन वाटप करण्याचा…

चोरांच्या हल्ल्यात वृद्ध पिता ठार, मुलगा जखमी

श्रीगोंदे तालुक्यातील घारगाव येथे खोमणे वस्तीवर आज मध्यरात्री दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मुलगा गंभीर…

डहाणूमध्ये डेंग्यूची लागण

डहाणू तालुक्याच्या बंदरपट्टी भागात गेल्या दोन महिन्यांपासून अनेक गावांतील आणि घराघरांत लोक तापाने फणफणत असतानाच चिंचणी, वरोर, वाढवण, वासगाव, धाकटी…

दिवाळी बचत बाजारमध्ये पंचेचाळीस लाखांची विक्री

महापालिकेच्या नागरवस्ती विकास विभागाने आयोजित केलेल्या दिवाळी बचत बाजार उपक्रमाला यंदाही पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. साडेसहाशे बचत गटांनी भाग घेतलेल्या…

अलिबागमधे महिला उद्योजिका मेळाव्याचे आयोजन

महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी अलिबाग नगर परिषदेने पुढाकार घेतला आहे. अलिबागमधील उद्योजक महिलांनी बनवलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री जोगळेकर…

आराखडय़ाची चर्चा जोरात; पण अंमलबजावणी अत्यल्प

शहराच्या नव्या विकास आराखडय़ावरून सध्या जोरदार वाद निर्माण झाला असला आणि अनेक आरोप-प्रत्यारोप सुरू असले, तरी प्रत्यक्षात आराखडय़ाची अंमलबजावणी अतिशय…

पीएमपी कामगारांना सहा हजार रुपये मंजूर

महापालिका सेवकांप्रमाणे पीएमपीच्या कामगारांनाही पाच ऐवजी सहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय महापालिकेच्या स्थायी समितीने सोमवारी घेतला. पाच हजार…

फटाकेमुक्त दिवाळीचा विद्यार्थ्यांचा संकल्प!

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे राबविण्यात आलेल्या फटाकेमुक्त दिवाळी अभियानांतर्गत ‘आम्ही फटाके उडवणार नाही’ अशी संकल्पपत्रे विद्यार्थ्यांनी भरून दिली आहेत. प्रदूषणामध्ये…

वैकुंठातही उजळली ज्योतसे ज्योत..!

‘ज्योतसे ज्योत मिलाते चलो’ या गीताची प्रचिती देत पाच हजार पणत्या प्रज्वलित करून वैकुंठ स्मशानभूमीमध्ये सोमवारी दीपोत्सव साजरा करण्यात आला.…

सुविधा निर्माण होत आहेत; पण गुणवत्तापूर्ण शिक्षण अजून दूरच

सर्व शिक्षा अभियानासारख्या योजनांमुळे शिक्षणविषयक पायाभूत सुविधा देशात मोठय़ा प्रमाणावर निर्माण होत असल्या, तरी गुणवत्तापूर्ण शिक्षण अजून खूप दूरच आहे,…