
बाहेर खाताना.. जरा जपून!
गेले वर्षभर आपण आहाराच्या वेगवेगळ्या पैलूंची ओळख करून घेतली आहे. साध्या, सकस, चौरस आहाराचे महत्त्व जाणून घेतले आहे. आहाराचा शरीराला फायदा आहे, पण अती आहार किंवा चुकीच्या आहाराने शरीराला

अन्नाचे ‘रिपोर्ट कार्ड!’
आजकाल आपण फार जास्त प्रमाणात बाहेरच्या वस्तू/अन्नपदार्थ आणून खातो. खाताना पुष्कळ वेळेस आपल्याला वाटते, की यात काय घातले असेल? त्याचबरोबर आजकाल बाजारात डाएट स्नॅक्स जसे डाएट चिवडा, डाएट

दिवाळीनंतरचे डाएट
दिवाळी आली.. दिवाळी झाली! दिवाळी म्हणजे घर स्वच्छ करणे, दिवाळीचा फराळ, दिवे, कंदील.. दिवाळीआधी घराची साफसफाई करणे, जुन्या वस्तू घरातून काढून टाकणे. नवीन वस्तू-नवीन कपडे घेणे, ही आपली परंपरा

मधुमेहींचा आहार
सर्व वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! तुम्ही विचार करत असाल की सणाच्या दिवसात मी दुखणी व त्याच्या आहाराबद्दल का लिहिते आहे. पण त्याचे कारण या वर्षी दिवाळीच्या दिवशी (१४ नोव्हेंबर)

शाळकरी मुलांचा आहार
मुलाच्या आहाराची काळजी पालकांना नेहमीच असते. सर्व आयांना वाटत असते की, त्याची मुले व्यवस्थित जेवत नाहीत. शाळकरी मुलांचे वय वाढीचे असते. या वयात मुलाची वाढ झपाटय़ाने होत असल्यामुळे त्यांना

आहारचर्या : राष्ट्रीय आहार सप्ताह
सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा (१-७ सप्टेंबर) ‘नॅशनल न्यूट्रिशन वीक’ म्हणून भारतात साजरा होतो. हा साजरा करण्याचा मूळ उद्देश आहाराबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे असा आहे. आहाराचा परिणाम शरीरावर होतो.