
कभी अलविदा ना कहना..
माझे पापाजी रावळिपडीहून मुंबईला आले. मुंबईहून परत पिंडीला गेले. परत एकदा मुंबईला आले.

‘प्रीतम’.. एक ऋणानुबंध
खरं म्हणजे आमच्या खानदानात सुक्या मेव्याचा व्यापार होता. त्यातून भरपूर कमाई होत असे.

पंजाब दा पुत्तर
आमची गेल्या साठ वर्षांची दोस्ती; पण या वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्याला कितीतरी वर्षांनी भेटलो.

हरफनमौला
हरीभाईची आणि माझी पहिली भेट झाली ती आमचे फॅमिली फ्रेंड बी. आर. चोप्रासाहेबांकडे! आमचा ‘पाकिजा’ रिलीज झाला होता.

मुलायम आवाजाचा धनी
१९६६ साल असावं ते. आमच्या एका मित्राच्या घरी त्याच्या आमंत्रणावरून आम्ही दोन-तीन कुटुंबंच जमलो होतो.

मोठी माणसं!
तिथल्या समुद्रकिनाऱ्यावर फक्त एकांत हवा असणारी जोडपी येत असत किंवा एकांत जरुरीचा असणारी सृजनशील मंडळी येत असत.

कष्टाळू जीतेंद्र
आपल्या मर्यादांची जाणीव असणारा कलावंत आहे तो. आपल्या मर्यादा हेच आपलं सामर्थ्य आहे, हेही त्याला निश्चित ठाऊक आहे.

सिर्फ नामही काफी है।
‘‘हे आमच्या ‘मदर इंडिया’चे हिरो.’’ मी त्यांना खाली वाकून व पायाला हात लावून नमस्कार केला.

राजस फकिरी
केदारजी कोणातही मिसळत नसत. आपण बरं, आपलं काम बरं असा त्यांचा स्वभाव. पण माझ्या पापाजींचे ते खास मित्र होते.

माझा लेखक मित्र
दादर स्थानकाच्या पश्चिम भागातला कबुतरखाना असतो. दादरच्या चाळी असतात, जुनी पाटीलवाडी असते आणि सिद्धिविनायकाचं मंदिर असतं.

आदरातिथ्याचे प्रणेते
‘‘कुलवंत, एक लक्षात ठेव. कधीही स्वत:ला छोटा मानू नकोस. छोटी स्वप्ने पाहू नकोस. छोटा विचार करू नकोस.

हृदयरोगी हृदयसम्राज्ञी!
अताउल्लाखान भाग्यवान होता. त्याचा शब्द न् शब्द ऐकणारी मुलगी त्याला लाभली होती. त्या मुलीनं बापासाठी सर्वस्व दिलं होतं.

स्वप्नपक्षी.. मधुबाला!
आणि जेव्हा मी ‘नीलकमल’च्या शूटिंगच्या वेळी मधुबालाला पाहिलं.. आणि पाहतच राहिलो

ये है मुंबई मेरी जान : निखळ मैत्र
अत्यंत गरीब परिस्थितीतून अतिशय कष्टानं वर आलेले सुशीलजी म्हणजे ‘उत्तम कष्टांना उत्तमच फळं येतात’ या उक्तीचा नमुना.

चंदन-मंजूची प्रेमकहाणी
काही माणसं एकमेकांसाठीच जन्माला आलेली असतात, पण ती एकत्र राहू शकत नाहीत असा काहीसा दैवदुर्विलास असतो.