
गेले वर्षभर ‘धारणांच्या धाग्यां’ची उकल करणाऱ्या या मालिकेचा प्रवास आज समाप्तीला येऊन ठेपला आहे.
वैरामध्ये त्यांनी आपापल्या भूभागातील आणि समाजांच्या सामायिक इतिहासाला आणि अस्मितेला खोटी झूल पांघरल्याचे दिसते.
‘धारणा’ या शब्दातून व्यक्त होणाऱ्या तत्त्वाची व्याप्ती सबंध मानवी संस्कृतीला व्यापून दशांगुळे उरलेली आहे. ‘
मूर्ती नसल्याचे पाहून राजकन्या व्याकूळ होते आणि मूर्तीच्या ओढीने मंदिराजवळ येते.
आपण मागील लेखात पाहिलेल्या उत्तर भारत आणि दख्खन प्रांतातील राजकीय संघर्षांच्या पृष्ठभूमीचा आढावा घेता एक महत्त्वाची गोष्ट दिसून येते.
गेल्या लेखांत आपण भारतीय उपखंडाच्या मध्ययुगीन इतिहासातील बदलते प्रवाह आणि नवीन सांस्कृतिक-राजकीय परिवर्तनांमागील घडामोडी पाहिल्या
हुणांच्या आक्रमण काळात भारतातील बौद्ध धर्माच्या अस्तित्वाला मोठा हादरा बसल्याचे दिसते.
इस्लामचा प्रचार-प्रसार झाला असल्याने इस्लामी धर्ममत भारतात प्रथमत: याच माध्यमातून प्रवेशिते झाले.
मध्ययुगाच्या पूर्वीच भारतीय उपखंडात आलेल्या इस्लामी व्यापारी-राजकीय समूहांनी इथे बस्तान बसवून इथल्या घडामोडींना आणखी वेगळी दिशा दिली.
शत्रुराजाला किंवा महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना मारता येणं सहज शक्य असल्याचं कौटिल्य सांगतो.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.