
चरैवेति.. चरैवेति..
गेले वर्षभर ‘धारणांच्या धाग्यां’ची उकल करणाऱ्या या मालिकेचा प्रवास आज समाप्तीला येऊन ठेपला आहे.

स्मृती आणि इतिहास
वैरामध्ये त्यांनी आपापल्या भूभागातील आणि समाजांच्या सामायिक इतिहासाला आणि अस्मितेला खोटी झूल पांघरल्याचे दिसते.

अद्वैतीं समरस। शेख महंमद।।
‘धारणा’ या शब्दातून व्यक्त होणाऱ्या तत्त्वाची व्याप्ती सबंध मानवी संस्कृतीला व्यापून दशांगुळे उरलेली आहे. ‘

आधुनिक धारणा व मध्ययुगीन बीजं
मूर्ती नसल्याचे पाहून राजकन्या व्याकूळ होते आणि मूर्तीच्या ओढीने मंदिराजवळ येते.

ऐतिहासिक संदर्भ आणि चौकटींची व्याप्ती
आपण मागील लेखात पाहिलेल्या उत्तर भारत आणि दख्खन प्रांतातील राजकीय संघर्षांच्या पृष्ठभूमीचा आढावा घेता एक महत्त्वाची गोष्ट दिसून येते.

नव्या वाटेवरून पुढे..
गेल्या लेखांत आपण भारतीय उपखंडाच्या मध्ययुगीन इतिहासातील बदलते प्रवाह आणि नवीन सांस्कृतिक-राजकीय परिवर्तनांमागील घडामोडी पाहिल्या

राजकीय स्थित्यंतरे आणि नव्या वाटांचा वेध
हुणांच्या आक्रमण काळात भारतातील बौद्ध धर्माच्या अस्तित्वाला मोठा हादरा बसल्याचे दिसते.

विस्तारत्या कक्षा, नवी सांस्कृतिक क्षितिजे
इस्लामचा प्रचार-प्रसार झाला असल्याने इस्लामी धर्ममत भारतात प्रथमत: याच माध्यमातून प्रवेशिते झाले.

नव्या वळणांकडे जाण्यापूर्वी
मध्ययुगाच्या पूर्वीच भारतीय उपखंडात आलेल्या इस्लामी व्यापारी-राजकीय समूहांनी इथे बस्तान बसवून इथल्या घडामोडींना आणखी वेगळी दिशा दिली.

कौटिल्येन कृतं शास्त्रम्।
शत्रुराजाला किंवा महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना मारता येणं सहज शक्य असल्याचं कौटिल्य सांगतो.

मुद्रा भद्राय राजते।
लेखमालेच्या अगदी प्रारंभी आपण आजच्या काळाला समाजशास्त्रज्ञांनी वापरलेला ‘मेटामॉडर्न’ हा शब्द आपण पाहिला.

समाज-धारणांच्या गाभ्याकडे
तत्कालीन समाजाला अभिप्रेत असलेल्या संकल्पनांचा मागोवा घेत हा विस्तृत पट उलगडणार आहोत.

तानि धर्माणि प्रथमानि आसन्।
गेल्या भागात पाहिल्याप्रमाणे ऋग्वेदामध्ये धर्म हा शब्द साधारणत: ६५ वेळा आढळून येतो.

धर्मव्यवस्थांच्या गाभ्याकडे..
भारताच्या सांस्कृतिक इतिहासाचा विस्तृत पट वेगवेगळ्या गाठी, थर आणि जटिल नक्षींनी युक्त असा आहे.

देव कोण? असुर कोण?
‘म्लेच्छ’ ही इतरेपण दर्शविणारी संज्ञा केवळ भाषिक संदर्भामध्ये वापरली गेल्याचेही आपण पाहिले.

अयं निज: परो वेति..
भारताच्या इतिहास आणि संस्कृतीविषयी वस्तुनिष्ठ मांडणी करताना सुरुवातीला ‘भारत म्हणजे काय?’