जनता दल-राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या आघाडीने भाजप धास्तावले आहे. त्यामुळेच भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आघाडीवर टीका केली, असे मत बिहारचे मुख्यमंत्री जितन राम मांझी यांनी व्यक्त केले. बिहारमधील आमची आघाडी राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधात व्यापक आघाडीसाठी दिशादर्शक ठरेल, असे भाकीत त्यांनी वर्तवले. देशाला असलेला धोका पाहता धर्मनिरपेक्ष पक्षांनी पुढे यावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच तिन्ही पक्षांना एकत्रित प्रचार करण्यात कोणतीही अडचण नाही, असा दावाही केला.
संग्रहित लेख, दिनांक 11th Aug 2014 रोजी प्रकाशित
आमच्या आघाडीने भाजप धास्तावला- मांझी
जनता दल-राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या आघाडीने भाजप धास्तावले आहे. त्यामुळेच भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आघाडीवर टीका केली
First published on: 11-08-2014 at 01:04 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jdu rjd congress alliance will decide on bihar cm jitan ram manjhi