राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच औरंगजेबाविषयी एक विधान केले होतं. यावरून आता अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर, जितेंद्रचा जितुद्दीन, अजितचा अजरूद्दीन, शरदचा शमशुद्दीन, आणि रोहितचा रजाक झाला असता, अशा शब्दांत पडळकर यांनी टिकास्त्र डागलं आहे.

मतांसाठी किती खालच्या थराला जावं, याचं राजकारण पवारांकडून कसं केलं जातंय हे महाराष्ट्रातील जनता पाहत आहे, असंही ते म्हणाले.

Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
rajan vichare
भाजप आमदार संजय केळकर राजन विचारेंच्या भेटीला…
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
Jayant Patil On Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ विधानाला जयंत पाटील यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “बारामतीकर त्याच पद्धतीने…”