पावसाने पाठ फिरविल्यामुळे राज्यात निर्माण होऊ घातलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारने शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा , अशी मागणी रविवारी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केली. केंद्राकडून राज्यातील शेतमालाला रास्त हमीभाव न देण्यात आल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. त्यामुळे राज्यात महायुतीच्या संबंधांमधील तणाव आणखीनच वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raju shetty demands to give right minimum support price
First published on: 06-07-2014 at 04:08 IST