प्रसाद रावकर, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याची निर्मितीस्थळीच विल्हेवाट लावून मुंबईत शून्य कचरा मोहीम राबविण्याची योजना मुंबई महानगरपालिकेने आखली आहे. भविष्यात कचऱ्याचे विकेंद्रीकरण करून २४ विभाग कार्यालयांच्या स्तरावरच विल्हेवाट लावण्यात येणार आहे. कचराभूमीत कचरा नेण्याची वेळ येऊ नये ही त्यामागची संकल्पना आहे. त्याचबरोबर कचरा विलगीकरण, छोटय़ा कचराकुंडय़ांचे वाटप आदींबाबतच्या धोरणात आमूलाग्र बदल करण्याचा मुंबई महानगरपालिकेचा मानस आहे. 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc plans to implement zero waste campaign in mumbai zws
First published on: 28-06-2022 at 01:21 IST