राज्य विधिमंडळाचे कामकाज १० एप्रिलपर्यंत चालविले जाणार असून प्रादेशिक असमतोलाबाबतच्या डॉ. विजय केळकर समितीच्या अहवालावर ७ एप्रिलला चर्चा होणार आहे.
विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठका गुरुवारी पार पडल्या. त्यात १० एप्रिलपर्यंतचे कामकाज ठरविण्यात आले आहे, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी सभागृहात दिली. अधिवेशनाचा समारोप १० तारखेला होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 27th Mar 2015 रोजी प्रकाशित
विधिमंडळ अधिवेशन १० एप्रिलपर्यंत
राज्य विधिमंडळाचे कामकाज १० एप्रिलपर्यंत चालविले जाणार असून प्रादेशिक असमतोलाबाबतच्या डॉ. विजय केळकर समितीच्या अहवालावर ७ एप्रिलला चर्चा होणार आहे.
First published on: 27-03-2015 at 03:36 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly budget session to continue until april