आयझॉल पावडरमुळे नागरिक त्रस्त; आरोग्याला धोका

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘स्वच्छ भारत अभियाना’मध्ये रस्ते चकाचक व्हावेत, संपूर्ण परिसर र्निजतूक व्हावा यासाठी पालिकेच्या ‘सी’ विभाग कार्यालयाने आपल्या हद्दीमध्ये आयझॉल या कीटकनाशकाची अक्षरश: उधळणच सुरू केली असून धुळवडीपूर्वीच पालिकेने आयझॉलची उधळून रस्ते, पदपथ लालेलाल करुन टाकले आहेत. रस्त्यावरील वाहतुकीमुळे आयझॉल पावडर उडून दुकाने आणि नागरिकांच्या घरात जाऊ लागली आहे. ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या निमित्ताने सुरू केलेल्या कीटकनाशकांच्या फवारणीमुळे नागरिकांचे आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. मात्र त्याची चिंता न बाळगता ‘सी’ विभाग कार्यालयाने कीटकनाशकाची मुक्त हस्ते उधळण सुरूच ठेवली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swachh bharat abhiyan in bmc
First published on: 11-01-2018 at 01:31 IST