मंदीमुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना तोटा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आर्थिक मंदी आणि वाढते यांत्रिकीकरण यांमुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना तोटा सहन करावा लागत आहे. ही वस्तुस्थिती झाकण्यासाठी कर्मचारी कपातीची कुऱ्हाड चालवली जात आहे. तसेच वाढती स्पर्धा आणि विविध परदेशी धोरणांमुळे कामे मिळण्यावर परिणाम झाल्याने आयटी क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर कर्मचारी कपात सुरू असल्याचा आरोप या क्षेत्रातील कर्मचारी संघटनांकडून होत आहे. तर वर्तमानकाळातील गरजांवर निर्णय घेत काम करणाऱ्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रावर ही वेळ कधी तरी येणारच होती, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why employee reduction in it sector marathi articles
First published on: 27-05-2017 at 02:08 IST