नागपूर : संगमनेर आणि कोल्हापूर येथे झालेल्या दंगलीबाबत राष्ट्रवादी भाजपाविरोधात आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी सत्ताधारी दंगलीला प्रोत्साहन देत आहे, असा आरोप केला. आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावर भाष्य केले आहे.

हेही वाचा – “अचानक औरंगजेबाच्या औलादी कोठून पैदा झाल्या?”; काय म्हणाले फडणवीस?

Narayan Rane, Vinayak Raut,
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ‘कडवट’ माजी-आजी शिवसैनिकांमध्ये लढत
Eknath Shinde, Eknath Shinde kolhapur,
कडक उन्हात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात मंडलिक, माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल; जोरदार शक्तिप्रदर्शन
Narendra Modi criticism that Shiv Sena is fake with Congress
काँग्रेसबरोबर नकली शिवसेना! नरेंद्र मोदी यांची टीका, चंद्रपुरात पंतप्रधानांची पहिली प्रचार सभा
UBT leader joins shiv sena shinde group
उबाठा गटाला धक्का, माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश; मिलिंद नार्वेकरांवर केले गंभीर आरोप

नागपूर येथे गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना देशमुख म्हणाले, समजात तेढ वाढवण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्ष जाणीवपूर्वक करीत आहे. हे दुर्दैवी आहे. निवडणुका तोंडावर असल्या की मोठ्या दंगल घडवून त्याचा राजकीय फायदा घेतला जातो, पण नागरिकांनी याला बळी पडू नये.