नागपूर : संगमनेर आणि कोल्हापूर येथे झालेल्या दंगलीबाबत राष्ट्रवादी भाजपाविरोधात आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी सत्ताधारी दंगलीला प्रोत्साहन देत आहे, असा आरोप केला. आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावर भाष्य केले आहे.
हेही वाचा – “अचानक औरंगजेबाच्या औलादी कोठून पैदा झाल्या?”; काय म्हणाले फडणवीस?

“बाकीचं नंतर बघू, आधी माझ्या किडन्या तपासा”, मनोज जरांगेंच्या किडनीचा नेमका घोळ काय?

“मी तिच्याबरोबर मेलो,” १६ वर्षीय मुलीच्या आत्महत्येनंतर अभिनेत्याची भावुक पोस्ट; म्हणाला, “जिथे जात, धर्म, पैसा…”

“तिने पाच लग्नं केलीत, पण…” तनुश्री दत्ताची राखी सावंतवर टीका; म्हणाली, “तिला पुरुष…”

“आदित्यसाहेब आणि त्यांचा बाप…”, रामदास कदमांची टीका; म्हणाले, “…आता दोघंही पळतायत!”
नागपूर येथे गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना देशमुख म्हणाले, समजात तेढ वाढवण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्ष जाणीवपूर्वक करीत आहे. हे दुर्दैवी आहे. निवडणुका तोंडावर असल्या की मोठ्या दंगल घडवून त्याचा राजकीय फायदा घेतला जातो, पण नागरिकांनी याला बळी पडू नये.