श्रीराम प्रभूंच्या जयजयकारात निघणाऱ्या शोभायात्रेत सहभागी होत असाल तर खबरदारी घेणे आवश्यक आहे.चोरांनी डाव साधला तर जबाबदार कोण,असा प्रश्न होता. या पार्श्वभूमीवर शोभायात्रा समितीने इशारा देणारे पत्रकच काढले. दुपारी बारा वाजता जन्मोत्सव व सायंकाळी सहा वाजता निघणाऱ्या यात्रेत नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन समितीने केले आहे. लोक राममय झाले असतात.

हेही वाचा >>>यवतमाळच्या ‘आरटीओ’ अधिकाऱ्यालाही अडीच कोटी मागितले? दोन्ही लाचखोरांच्या संभाषणाचा तपशील समोर

jalgaon marathi news, girish mahajan sharad pawar marathi news,
“कधी पावसात भिजणे, कधी रडणे, कधी आजारी पडणे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न”, गिरीश महाजनांची टीका
tichi bhumika, Loksatta, special program,
दिग्गजांच्या नजरेतून ‘ती’च्या भूमिकांचा वेध; ‘लोकसत्ता’च्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाच्या प्रवेशिका उपलब्ध
young woman suicide koparkhairane, navi Mumbai rape marathi news
युवतीच्या आत्महत्येस कारण असलेल्या दोन युवकांच्या विरोधात सहा महिन्यांनी गुन्हा दाखल 
mumbai, case filed, Deonar police station, Stone pelting incident, Mihir Kotecha election campaign
मिहीर कोटेच्या यांच्या प्रचार फेरीवर दगडफेक, देवनार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मात्र, गर्दीत हात साफ करणारेही असतात. बेसावध लोकं त्यास बळी पडतात. सोनसाखळी, मंगळसूत्र गायब करतात. हे होवू नये म्हणून बेंटेक्स व अन्य स्वरूपातील आभूषणे घालून येण्याची सूचना केल्याचे समिती सदस्य कमल कुलधरिया यांनी केली आहे.संस्कृती दर्शक कपडे घालावे. ठिकठिकाणी लंगरचा आस्वाद घेतल्यानंतर कागदी पेले, वाट्या कचरा डब्यातच टाकावे.अन्नाची नासाडी टाळावी, अशा व अन्य सूचना करण्यात आल्या आहेत.