लोकसत्ता टीम

नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यातील मंत्रिमंडळ खातेवतपाबाबत मोठी भविष्यावणी केली आहे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन हिवाळी अधिवेशनाची शेवटची घटका आलेली आहे, असे असतानाही एकाही मंत्र्याला खाते वाटप झालेले नाही. या खातेवतपाबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना महत्वाचे विधान केले.

ABVP opposes Chandrakant Patil demands quality education
चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेला ‘अभाविप’कडून तीव्र विरोध, ‘कॅरी ऑन योजना’ गुणवत्तेसाठी मारक; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सकारात्मक असणे दुर्दैवी
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Pension scheme for gig workers on Ola, Uber, Swiggy platforms
ओला,उबर, स्विगी मंचावरील गिग कामगारांसाठी पेन्शन योजना; कशी असेल वेतन योजना, लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाची मोहोर
Rahul Gandhi urges PM Modi to acknowledge the failure of the Make in India initiative.
Make In India योजना अपयशी? राहुल गांधी म्हणाले, “पंतप्रधानांनी मान्य करावे की…”
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
Budget 2025 Is By The People, For The People, Says FM nirmala sitharaman
अर्थसंकल्प केवळ लोकांचा, लोकांसाठी – सीतारामन; मोदी यांच्या आग्रहामुळेच करकपात केल्याची माहिती
income tax
छोटी…छोटी सी बात!
Rahul Gandhi On Budget 2025
Rahul Gandhi : “ही तर बंदुकीच्या गोळ्यांच्या जखमांवर मलमपट्टी”, अर्थसंकल्पावरून राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

आणखी वाचा-नितीन गडकरींना उच्च न्यायालयाकडून नोटीस, खासदारकी रद्द…

जयंत पाटील म्हणाले, ‘बीड जिल्ह्यातील केजमधील झालेली घटना अतिशय गंभीर आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही. सामान्य माणसाचा बळी जात आहे. राजकारणात असणारी लोकं खून करत असतील तर त्याचे प्रायश्चित्त कुणाला तरी घ्यावे लागेल. मुख्य म्हणजे पोलिस प्रशासन काहीही कारवाई करत नसल्याचे चित्र आहे. बीडमध्ये अक्षरश: गुंडाराज सुरू आहे.’ ‘गटनेता म्हणून जितेंद्र आव्हाड आहेत. ते आणि इतर सदस्य मिळून सर्व आमदार सभागृहात विषय मांडत आहे. यंदा सरकारकडून खातेवताप होणार नसल्याचेही जयंत पाटील म्हणाले.

Story img Loader