बुलढाणा: अधिवेशनात मग्न असलेले सरकार शेतकऱ्यांसाठी काहीच करीत नसल्याच्या निषेधार्थ ‘स्वाभिमानी’ ने चक्क स्मशानभूमीत आंदोलन सुरू केले आहे. येत्या बारा तासांत शेतकरी हिताचे निर्णय घ्या, अन्यथा स्मशानातच गळफास लावून घेणार असा टोकाचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. यामुळे प्रशासनासह पोलीस विभागात एकच खळबळ उडाली असून अधिवेशनात व्यस्त सरकार काही कृती करते काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डीक्कर यांच्या नेतृत्वाखालील हे अभूतपूर्व  ‘गळफास आंदोलन’ करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा