वर्धा: रात्रीपासून पावसाची सततधार शेतकऱ्यांची दैना करणारी ठरत आहे. पांढरे सोने म्हटल्या जाणाऱ्या कापसाचे आगार म्हणून जिल्ह्याची ओळख आहे. पण पावसाने ही ओळख मिटविण्याचा चंगच बांधल्याचे चित्र आहे.

पांढरे झालेले शेतशिवार ओलेचिंब झाले. कापसाचा वेचा मजुराअभावी शेतातच पडून होता. तो भिजला. वेचन व्हायची असलेल्या शेतातील कापूस आडवा झाला.

What is the right time to consume sweets during the festive
सणासुदीच्या दिवसात मिठाईचे सेवन करण्याची योग्य वेळ कोणती? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या..
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
heavy rain with lightning damage kharif crops along with grapes in sangli
सांगलीत विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस; द्राक्षासोबत खरीप पिकांचे नुकसान
guava fruit farming
लोकशिवार: पेरूची फलदायी लागवड!
sea level rising reason (1)
समुद्राची पातळी वेगानं वाढण्याची कारणं काय? जगातील कोणत्या भागांना सर्वाधिक धोका?
Land mafia attempts to block bay by dumping debris from demolished buildings in Dombivli West
डोंबिवली मोठागाव खाडी किनारी डेब्रिजचे,भराव टाकून खाडी बुजविण्याच्या हालचाली
sangli islampur
चावडी: इस्लामपूरची ताकद कुणाच्या पाठीशी…
Loksatta lokrang article about Painting Ganpati 2024
चित्रास कारण की…: गोलम् स्थूलम् सुंदरम्

हेही वाचा… अमरावती: सराफा व्‍यावसायिकाची घरात शिरून हत्‍या, दागिनेही लंपास

तुरीच्या पिकास चांगला बहार आलेला असतांनाच या वातावरणामुळे अळ्या पडण्याची भीती वाढली आहे. गळून पडणारा कापूस व तुरीच्या शेंगा आर्थिक गणित बिघडविनार. या खरीप हंगामात कमी पाऊस झाल्याने सोयाबीनचे मोठे नुकसान आधीच होवून गेले.आता हा दोन दिवसापासून झडणारा पाऊस तोंडचे पाणी पळविेत आहे.