|| नीरज राऊत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर जिल्ह्यातून वाहणाऱ्या सूर्या, वैतरणा, पिंजाळ, देहेरजी अशा नद्या तसेच अनेक पाटबंधारे प्रकल्प कार्यरत असले तरीही या प्रकल्पांचा स्थानिक नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना विशेष लाभ होताना दिसून येत नाही. त्यामुळे जिल्ह्यात मुबलक पाणीसाठा असला तरीही जिल्ह्यातील आदिवासी  व शेतकरी गेली कित्येक वर्षे पाण्याच्या उपलब्धतेच्या समस्येने ग्रासलेला आहे. शहरी भागांसाठी देण्यात येणाऱ्या पाण्यावर अधिभार आकारणी केल्यास प्रलंबित प्रकल्पांसाठी निधीचा चणचण संपून जिल्ह्याचा शीघ्रगतीने विकास होईल.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water problem palghar district surya vaitarna pinja deherja river palghar district is thirsty akp
First published on: 26-10-2021 at 00:10 IST