२५ हजार कुटुंबीयांचे हाल; १२ लाख ६७ हजारांची वीज बिल थकबाकी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर : पाणीपुरवठा योजनेतील विद्युत बिल थकीत असल्याने करवाळे धरणातून होणाऱ्या या १७ गावांचा पाणीपुरवठा गेल्या आठवडय़ाभरापासून खंडित करण्यात आला आहे. १२ लाख ६७ हजार १३९ रुपये इतकी वीज देयके थकीत आहेत. त्यामुळे पाण्याविना सुमारे पंचवीस हजार कुटुंबीयांचे हाल होत आहेत.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water supply to 17 villages stopped electricity bill overdue ysh
First published on: 06-12-2022 at 00:02 IST