

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानविरोधात संयमी भूमिका घेऊन जगात आदर मिळवला यात शंका नाही.
काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी काही पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रभावी आणि रोखठोक प्रतिसाद देणे आवश्यक होते.
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू अर्थातच जेएनयू विद्यापीठातील निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यानिमित्त
पाकिस्तानविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू झाल्यापासून दिल्लीत चर्चा फक्त युद्ध होणार, की नाही यापुरतीच मर्यादित होऊ लागली आहे. सार्वजनिक कार्यक्रम पुढे ढकलले…
१२ मे १८७५ या दिवशी पुणे जिल्ह्यात ‘सुपा’ या गावी ऐन बाजाराच्या दिवशी शेतकऱ्यांनी स्थानिक सावकार व व्यापाऱ्यांना मारहाण केली.…
भारत पाकिस्तान यांच्यामधल्या सध्याच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सध्या सगळीकडे युद्धाची चर्चा होती. काहींना ते व्हायला हवे होते, तर काहींना टाळले जायला…
व्हिस्कीकडे फक्त एक दारू म्हणून न बघता, एकेका घोटातून जाणवणाऱ्या छोट्या छोट्या चवींचा आस्वाद घेणारा वर्ग भारतीय मद्यापासून दूरच होता.…
युद्धजन्य परिस्थितीमुळ ‘आयपीएल’चा पंजाब-दिल्ली संघांचा धरमशाला येथील सामना रद्द करण्यात आला. भारत-पाकिस्तान दरम्यान सध्या तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
‘द कॅन्टोन्मेंट कॉन्स्पिरसी- अ मिलिटरी थ्रिलर’ या पुस्तकाचं जंगी स्वागत अलीकडेच झालं. दिल्लीकर बुद्धिवाद्यांसह राजकारणी आणि विविध क्षेत्रांत छाप उमटवणाऱ्यांचाही…
आपले हक्क, अधिकार यांच्याबाबतीत आदिवासी समूहांमध्येही आता आत्मभान येत आहे, हे अनेक कथा, कादंबऱ्या, कवितांमधून आपल्यापुढे येतं. पण ८० वर्षांपूर्वी…
पोप ग्रेगरींनी एक नाही, दोन नाही, दहा तारखाच गायब केल्या हे आपण पाहिलं आहे. पण गायब केल्या म्हणजे अस्तित्वात होत्या. म्हणजे…