

दोशी सौराष्ट्राकडून खेळायचे. पण राष्ट्रीय संघात संधी मिळणार नाही याची चाहूल लागताच त्यांनी इंग्लंडचा रस्ता धरला.
आचार्य अत्रे यांचे साहित्य विनोदी आहे. विनोदी साहित्य हे लिहिण्यास सर्वांत कठीण साहित्य आहे. विनोदी वृत्ती माणसाला द्वंद्वातून बाहेर काढते.
अमेरिका स्वत:च आग लावून आणि दुसऱ्या बाजूने स्वत:च पाणी ओतून आम्हीच आग विझविली असे मिरवताना दिसते. परिणामी जगाला ‘बळी तो…
महाराष्ट्र सरकारने इयत्ता पहिलीपासून नव्या शैक्षणिक धोरणानुसार त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय घेतला आणि लगेच काही ठरावीक राजकीय नेत्यांनी आरोपांच्या फैरी…
शत्रुराष्ट्रावर हल्ला करणे हा एक राजकीय पवित्रा असतो, पण त्यांच्या नेत्याच्या हत्येची जाहीर भाषा हे गुंडशाहीचे उघड दर्शन आहे.
‘संपूर्ण जगाकडे लक्ष ठेवून असलेले आपण युरोपीय तसे शांततावादीच. मात्र अलीकडे या शब्दाची व्याख्या बदलण्याचा विडा काही देशांनी उचलला आहे.
कथाकथनाच्या परंपरेला नैतिक अधिष्ठान, हौतात्म्याची ओढ, समर्पणाची वृत्ती निर्माण करण्याचे, माणूस बदलण्याचे सामर्थ्य साने गुरुजींनी प्राप्त करून दिले.
आदिवासी कल्याण विभागात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सुमारे महिनाभरापूर्वी गोविंद गौडे या आदिवासी मंत्र्याने केला होता.
काँग्रेसने दिल्लीत आयोजित केलेला रोजगार मेळावा. तो किती यशस्वी झाला हा महत्त्वाचा मुद्दा नाही. पण, या मेळाव्यातून काँग्रेसने देशाचे राजकारण…
सिंधू करार स्थगित केल्यावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये राजनैतिक पातळीवर वाद सुरू असतानाच भविष्यात सिंधू नदीचे पाणी वळविण्यावरून देशांतर्गत राज्याराज्यांमध्ये धुसफुस…
अत्यंत धार्मिक वृत्तीचा असूनही प्रस्थापित धर्मसत्तेबद्दल त्याला प्रश्न पडले. मतांवर तो ठाम राहिला. लोकांनाही ते पटणं, ही एका पंथाची आणि…