
त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणूक नऊ महिन्यांवर आली असताना तेथे मुख्यमंत्रीबदल झाला आहे.

त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणूक नऊ महिन्यांवर आली असताना तेथे मुख्यमंत्रीबदल झाला आहे.

कायद्यानुसार कोणतीही व्यक्ती अवयवदान करू शकते. अर्थात ते केल्यानंतरही त्या व्यक्तीला निर्वेधपणे जगता येईल, अशाच अवयवांचे जिवंतपणी दान करता येते.

रांची विमानतळावरून उड्डाण करण्याच्या तयारीत असलेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात, एका कुमारवयीन स्वमग्न (ऑटिस्टिक) मुलाने केवळ घाबरून जाऊन केलेल्या खळखळाटाबद्दल त्याला…

आजवर घसरता रुपया हे सरकारच्या कमकुवत आर्थिक धोरणाचे अपयश असे मानण्याचा प्रघात होता.

‘लव्ह जिहाद’ म्हणून जी ओरड सुरू असते त्यात आपल्या पोरीबाळींना भुलवून मुसलमान लोकसंख्या वाढवताहेत, हा प्रचार केला जातो.

विधिमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकांना राज्यपाल संमती देत नाहीत, अशी महाराष्ट्र, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, तेलंगणा आदी बिगर भाजपशासित राज्यांची तक्रार…

पंजाबच्या पतियाळा शहरात गेल्या आठवडय़ात झालेल्या हिंसाचारानंतर पुन्हा एकदा ‘पंजाब प्रश्न’ डोके वर काढतो की काय, अशी शंका व्यक्त केली…

वर्तमानातले प्रश्न अडचणीचे ठरू शकतील असे लक्षात येताच इतिहासातले मुद्दे उकरून काढायचे ही राजकारण्यांची जुनी सवय.

कोविड-१९ या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण करून घेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीवर सक्ती करता येणार नाही, हा सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान…

सवलत सुखद आहेच पण ती ‘मुंबईकरासाठी’ असल्याचे म्हणणे जरा अतिरंजित ठरेल.

करोनामुळे तेल व वायूची मागणी घटल्यामुळे याआधीच रशियन अर्थव्यवस्था जर्जर झाली होती.

काँग्रेसने उत्तरेतील केवळ २०० जागांवर लक्ष केंद्रित केले तरी, २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत यश मिळवणे भाजपसाठी कठीण जाईल.