भीषण दुष्काळ मराठवाडय़ाने अनुभवला. पिके गेली. पिण्याच्या पाण्यासाठी त्राही-त्राही झाले. तात्पुरत्या स्वरूपात पाण्याची टाकी आणि टँकरने पाणी या सुविधा दिल्यानंतर…
उपमुख्यमंत्री अजित पवार दुष्काळ पाहणीसाठी उद्या (शुक्रवारी) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. बीड जिल्हा दुष्काळात होरपळत आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी…
राज्यावर ओढावलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात नाशिक महापालिकेने खारीचा वाटा उचलला आहे. दुष्काळ निवारणार्थ कामांसाठी पालिकेतील…
दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानाचा जबर तडाखा उन्हाळी पिकांना बसला आहे. उन्हाळी पिके, संत्रा व केळी बागा सुकू लागल्याने विदर्भातील बागायतदार…
कमी पर्जन्यमानामुळे तलावांमध्ये कमी पाणीसाठा आणि आता उन्हाळ्यात त्यांनी गाठलेला तळ याचा सर्वाधिक फायदा यंदा अमरावती विभागात महात्मा ज्योतिबा फुले…
जंगलावर सामूहिक मालकी मिळवून तेंदुपाने संकलन करणारी शेकडो गावे विदर्भात असतानासुद्धा १८ गावांचे पालकत्व घेतलेल्या दोन स्वयंसेवी संस्थांचे हित जोपासण्यासाठीच…
शहरातील तीव्र पाणी टंचाई लक्षात घेऊन येथील शिवसेना नगरसेविका संगिता पाटील व शिवसेनेचे माजी शहरप्रमुख सुनील पाटील यांच्या वतीने टँकरव्दारे…
पाण्याचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील १५ गावे आणि १४ वाडय़ांना टंचाईने ग्रासले आहे. विशेष म्हणजे ही बहुतांश गावे…
तालुक्यातील निम्नपांझरा अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातील आरक्षित पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्यामुळे पांझरा काठावरील गावांना त्याचा लाभ होणार आहे.
उष्णतेच्या तीव्र लाटेचा परिणाम ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटकांची संख्या रोडावली आहे. जेथे ताडोबात रोज शंभर गाडय़ा प्रवेश करत होत्या तेथे…
पहाडी प्रदेशावर विस्तीर्ण पसरलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागल्याने वन्यजीवांची पाण्यासाठी भटकंती सुरू असताना वन विभाग, स्वयंसेवी…
दिवसेंदिवस वाढत जाणारा उन्हाचा तडाखा आणि त्यात उद्भलेली दुष्काळजन्य स्थिती, सातत्याने जाणावणारी पाणी टंचाई, पशुखाद्य तसेच चाऱ्यांचे वाढलेले भाव, शासनाच्या…