येत्या १९ एप्रिल रोजी विदर्भात लोकसभेतील पहिल्या टप्प्याचं मतदान होत आहे गोंदिया भंडारा लोकसभा उमेदवार असलेले खा. सुनील मेंढे अर्जुनी…
यंदा अद्यापपर्यंत हिमालयीन रांगामध्ये पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे झंझावात सक्रिय आहेत. त्यामुळे उत्तर भारताला उष्णतेच्या झळांचा फटका बसला नाही. अवकाळी…
लासलगावसह विविध बाजार समित्यांनी पुढील सूचना मिळेपर्यंत कांद्यासह कृषिमालाचे लिलाव बंद राहणार असल्याची सुचना शेतकऱ्यांना केली आहे.
भारतीय अन्न महामंडळाची (एफसीआय) अपेक्षित गहू खरेदी पूर्ण होईपर्यंत बहुराष्ट्रीय कंपन्या, व्यापारी आणि प्रक्रियादारांनी गहू खरेदी करू नये, अशा तोंडी…
फेब्रुवारी महिन्यात दिल्लीच्या वेशीवर हजारोंच्या संख्येने पोहोचलेल्या शेतकऱ्यांना शांत करण्यासाठी सरकारने हमीभावाचे गाजर दाखवले, तरी शेतमालाच्या दरांचे नियंत्रण बाजारातील नीतिनियमांनीच…
रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल आणि पेण तालुक्यांतील १२४ गावांतील एमएमआरडीएच्या अधिसूचनेला ७ एप्रिलपर्यंत लेखी हरकती नोंदविता येणार असल्याची माहिती कोकण…
या मतदारसंघाची भूमी शेतकरी चळवळीतील नेत्यांना अनुकूल असल्याचा निष्कर्ष काढीत यावेळी लोकसभा निवडणुकीचा फड मारण्याच्या उद्देशाने शेतकरी नेत्यांची एकच भाऊगर्दी…
देशातील गव्हाचा साठा मागील १६ वर्षांतील नीचांकी पातळीवर गेला आहे.
नवी मुंबई विमानतळ अधिसूचित प्रभाव क्षेत्रातील (नैना) शेतक-यांचा शासनाने सिडकोच्या अभिप्रायानंतर १५ मार्च रोजी जाहीर केलेल्या सूधारीत एकत्रितकृत विकास नियंत्रण…
वंशपरंपरागत शेतजमिनी हातच्या जात असल्याने शासनाने निसर्ग आणि कांदळवन यांचे संरक्षण करावे मात्र शेतकऱ्यांच्या शेतीचाही हक्क कायम ठेवण्याची मागणी जोर…
देशभरातील शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचा हा एक नावीन्यपूर्ण उपक्रम…
वर्धेचे खासदार तसेच यावेळी पुन्हा लोकसभा निवडणूक लढणारे भाजप उमेदवार रामदास तडस यांचा फोनवरील संवाद चर्चेत आला आहे.