कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांना “ऑरेंज अलर्ट” देण्यात आला आहे. पुणे आणि मुंबईला आज “यलो अलर्ट” देण्यात आला आहे.
आज सकाळपासून मुंबईसह राज्यातील सार्वजनिक गणपती मंडळांचे बाप्पा विसर्जनासाठी मंडपाबाहेर पडले. तसंच, गणरायाच्या स्वागतासाठी जलधारांनीही सुरुवात केली. भरपावसात ढोल-ताशा-लेझिमच्या तालात…
नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिच्छद्र सुकटे यांनी केले
आता बस्स झाले. केवळ राज्यच नाही तर देशभर नागपूरची बदनामी करणाऱ्या या पावसाला धडा शिकवायलाच हवा. काय गरज होती त्याला…
Monsoon Rain राज्यात पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. बहुतांश ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान…
सुमारे अर्धा ते पाऊण तास झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले.
निरोप घेण्याच्या मार्गावर असलेल्या पावसाने अखेरच्या टप्प्यात जोरदार हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील २४ धरणांमधील जलसाठा ५४ हजार ७९१ दशलक्ष घनफूट म्हणजे…
अतिवृष्टीचा – विशेषत: ढगफुटीचा अचूक अंदाज देऊ शकणाऱ्या यंत्रणा महाराष्ट्रातच कमी कशा?
उपराजधानी नागपूरला स्मार्ट सिटीचा दर्जा मिळवून देण्यासाठी पर्यावरणाचे निकष डावलून केल्या जाणाऱ्या सिमेंटीकरणाचा हव्यास नडला आणि नुकत्याच झालेल्या अवघ्या चार…
आज विदर्भातील काही जिल्हे, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा “यलो अलर्ट” देण्यात आला आहे.
नवी मुंबईकरांची जलचिंता मिटली पण खबरदारी म्हणून १० टक्के पाणीकपात सुरुच राहणार आहे.
पावसाचे पाणी पंचशील चौकातील केअर रुग्णालयात शिरले. त्यामुळे पुढचा धोका बघता रुग्णालय प्रशासनाने येथील सुमारे ७० रुग्णांना इतर रुग्णालयांत हलवले.