शरद पवार यांनी ट्वीट करत यासंदर्भातली माहिती दिली आहे.
पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी या पुरस्कारप्राप्त मान्यवरांशी संवाद साधला. त्यावेळी राशिद कादरी यांनाही पंतप्रधानांनी अभिवादन केलं.
पंतप्रधान मोदी म्हणतात, “भाजपा जसं काम करतेय, ते यांना पचतच नाहीये. त्यामुळे या द्वेषातून ते आज खोट्यावर खोटं बोलत आहेत!”
काँग्रेसचे बंडखोर नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले की, राहुल गांधींच्या नेतृत्वामुळे काँग्रेस पक्ष अनेक दशके सत्तेत पुन्हा येऊ शकणार…
मोदी म्हणतात, “काँग्रेस आणि इतर पक्षांची संस्कृती महिलांच्या समस्या, त्यांच्या रोजच्या आव्हानांची…!”
‘राष्ट्रीय राजकारणाचे मुद्दे कर्नाटकमध्ये चर्चेत राहिले तरच भाजपला फायदा होईल’, असा दावा कर्नाटकातील घडामोडींशी संबंधित पक्षातील माहीतगारांनी केला.
सामनाच्या अग्रलेखातून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या कारवाईचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघात
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करून भाजपा सरकारने लोकशाहीचा खून केला, अशी टीका माजी मंत्री डॉ. नितीन…
सध्या भारतीय राजकारणात डीफेमेशन (अब्रूनुकसानी) हा कायदा बहुचर्चित आहे. किंबहुना या कायद्यावर भारतीय राजकारणाचे भविष्य अवलंबून असणार का? हा प्रश्न…
राहुल गांधींनी सुरत सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलं आहे.
संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर चार महिन्यांपासून भेट न दिल्याचा आरोप केला. यावर भाजपाचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर…
जाणून घ्या देशाचे आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी नेमकं काय उत्तर दिलं आहे जाणून घ्या?