हेरवाडकरची अष्टपैलू चमक नायरने १६७ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ७४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. By पीटीआयUpdated: February 5, 2016 03:32 IST
आठ संघ जेतेपदासाठी झुंजणार साखळी फेरीत दमदार कामगिरी करणाऱ्या मुंबईला उपांत्यपूर्व फेरीत झारखंडचा सामना करावा लागणार आहे. By वृत्तसंस्थाFebruary 3, 2016 01:33 IST
रणजी अंतिम फेरी अंतिम फेरीचा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या यजमानपदाखाली पुण्यात होणार आहे. By पीटीआयDecember 31, 2015 05:18 IST
रणजी क्रिकेट स्पर्धा : महाराष्ट्राचा संघ अडचणीत सामन्याचे अद्याप दोन दिवस बाकी असल्यामुळे सामना निर्णायक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे December 3, 2015 04:02 IST
विदर्भची कूर्म वाटचाल आदित्य सरवटे यांनी सातव्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी करीत विदर्भला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. By वृत्तसंस्थाNovember 17, 2015 00:10 IST
मुंबई-रेल्वे लढत वानखेडेवरच! मुंबई आणि रेल्वे यांच्यातील रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेचा सामना वानखेडे स्टेडियमवरच होणार आहे Updated: November 14, 2015 03:54 IST
वानखेडेचे धावांचे कवित्व सुरूच.. वानखेडे स्टेडियमवरील भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्याचे धावांचे कवित्व अद्याप सुरूच आहे. By मंदार गुरवNovember 8, 2015 02:49 IST
महाराष्ट्राचा ८० धावांत खुर्दा फिरोजशाह कोटला मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या अंगलट आला. By पीटीआयUpdated: November 8, 2015 02:47 IST
दमदार सलामीनंतरही बंगालची घसरगुंडी घरच्या मैदानावर खेळताना अभिमन्यू ईश्वरन व सयान मोंडाल यांनी सलामीसाठी ११८ धावांची भागीदारी केली. By पीटीआयUpdated: November 8, 2015 02:45 IST
रणजी क्रिकेट स्पर्धा : विदर्भचा महाराष्ट्रावर ८२ धावांनी विजय महाराष्ट्राच्या फलंदाजांची दाणादाण उडवित विदर्भ संघास ८२ धावांनी विजय मिळवून दिला. November 3, 2015 06:50 IST
विदर्भ-महाराष्ट्र लढत रंगतदार स्थितीत; एकाच दिवशी १५ बळी गोलंदाजीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर रविवारी १५ फलंदाज बाद झाले. By मंदार गुरवNovember 2, 2015 05:55 IST
विदर्भविरुद्ध महाराष्ट्राची घसरगुंडी साडेतीनशेची मजल मारल्यानंतर विदर्भने भेदक गोलंदाजी करताना महाराष्ट्राला अडचणीत आणले. By मंदार गुरवNovember 1, 2015 02:03 IST
9 Lok Sabha Election 2024 : ना भुजबळ ना गोडसे, महायुतीकडून नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उमेदवारी? वाचा नेमकं काय घडतंय?
12 प्रसिद्ध अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशमध्ये गुपचूप केलं लग्न; पतीचं ‘असं’ आहे बॉलीवूड कनेक्शन, पाहा Photos
आईने कडक उपवास करायला लावल्याने दोन भावांचा मृत्यू? दिवसाला केवळ एक खजूर खायचे; गोव्यातील खळबळजनक घटना