राज्य शासनाने लोकांच्या मनातील संभ्रमावस्था दूर करणे गरजेचे आहे. अन्यथा मराठा समाजाची फसवणूक होईल, असे मत विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते…
प्रभावी राजकीय नेते लोकसभा निवडणूक लढवण्यास पुढे आले तर अनेकांची विधानसभेची वाट सुकर होणार आहे.
छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यातील निवडणूक सुनावणी प्रकरणावरून आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक गटातील वाद रस्त्यावर आला आहे.
महायुतीकडून निधी वाटप करताना अन्याय केला जात असल्याची टीका सतेज पाटील यांनी केली आहे. पालकमंत्री मुश्रीफ यांनी महाविकास आघाडीचे धोरण…
कोल्हापूर किंवा हातकणंगले यापैकी एक मतदारसंघ काँग्रेसकडे देण्यासंदर्भात मागणी केली आहे, असे पाटील यांनी सांगितले.
परवा (१३ डिसेंबर) राज्यात मराठा आरक्षणाचा विषय चांगलाच तापला होता. यावेळी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत म्हणाले, “सारथीच्या…
“महाराष्ट्राचा उप-उपमुख्यमंत्री इतकं बेजबाबदार विधान आणि तेही सभागृहात करूच कसा शकतो?”
काय दिवे लावायचे आहेत ते २०२४ निवडणुकीत लावतील,अशी संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी पत्रकाद्वारे नोंदवली आहे.
अजित पवार यांनी विधान परिषदेत केलेल्या वक्तव्यामुळे समाजमाध्यमांवरून त्यांच्यावर टीका होत आहे. पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी यावर आपली नाराजी व्यक्त केली…
केंद्राचा हा निर्णय शेतकरी हिताविरोधात आहे, असे मत डी . वाय. पाटील साखर कारखान्याचे चेअरमन आमदार सतेज पाटील यांनी प्रसिद्धी…
कालपर्यंत हातात हात घालणारे हसन मुश्रीफ – सतेज पाटील हे सहकारातील मित्र आता एकमेका विरोधात उभे ठाकले आहेत.
काळम्मावाडी योजनेचे पाणी कोल्हापुरात आल्याने मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. तथापि यापुढे शहरात पाणी वितरण व्यवस्था भक्कम असणे गरजेचे आहे.