
‘चिंतन-प्रयोग-चिंतन’ या सूत्राच्या आधारे विनोबांच्या जवळपास प्रत्येक कृतीची संगती लावता येते.

‘चिंतन-प्रयोग-चिंतन’ या सूत्राच्या आधारे विनोबांच्या जवळपास प्रत्येक कृतीची संगती लावता येते.

‘गीताई’ म्हणजे गीतेचा अत्यंत सोपा अनुवाद ते ज्ञानेश्वरीनंतरचे काव्य अशी मतमतांतरे समोर येतात.

डॉक्टर ब्रोका म्हणजे तेच, ज्यांनी त्यानंतर मानवी मेंदूतील भाषा बोलण्याचं केंद्र नेमकं कुठे असतं ते शोधून काढलं.

व्यक्तीचा किंवा समूहाचा जाणता जागरूक ईप्सित उद्देश एक असतो. पण त्याचे अनेक परिणाम अनीप्सित असतात.

विविध प्रकारचे लिखाण प्रसिद्ध करण्याची परंपरा ‘लोकसत्ता’ने याही वर्षी राखली.

अनेक दशके वरकरणी विनाव्यत्यय चालणाऱ्या या पद्धतीचे संदर्भ गेल्या काही वर्षांत वेगाने बदलले.

या पदावरील व्यक्ती विद्यानिष्ठ आणि विद्यापीठीय प्रशासनाचा पुरेसा अनुभव असणारी असावी अशी समाजाची धारणा असते.

आंबेडकरी चळवळीचे अध्वर्यू दादासाहेब गायकवाड यांच्या ५० व्या स्मृतिदिनानिमित्त..

ग्रंथोपजीवींमध्ये एक विशेष पंथ आहे. तो स्वयंप्रज्ञेपेक्षा इतरांच्या प्रज्ञेच्या बिया पाने फुले गोळा करून निराळा नेटका वृक्षसंभार उभा करतो.

पाचव्या अनुसूचित समावेश केलेल्या क्षेत्रातील शासनासाठी त्या-त्या राज्यांच्या राज्यपालांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत.

आध्यात्मिक शक्तीच्या शोधात फिरताना काशी विश्वनाथ मंदिराच्या दाराशी आध्यात्मिक ऊर्जेचे आयाम उमगले असेही ते म्हणतात.

शासन व प्रशासन यांचा विचार केल्यास शासकीय व प्रशासकीय कार्य कोणत्या कायद्याने व कार्यपद्धतीने केले जाते ते जाणून घेण्याचा नागरिकांना…