बॉलिवूडमधील प्रयोगशील दिग्दर्शक म्हणून अनुराग कश्यप यांच्याकडे बघितले जाते. अनुराग कश्यप मूळचे उत्तर प्रदेशने आहेत. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीत झाले आहे. त्यांनी आपल्या करियरची सुरवात नाटकांपासून केली. पुढे ते बॉलिवूडमधील लेखक म्हणून काम करत होते. त्यांनी सत्या या चित्रपटापासून लेखनास सुरवात केली. ब्लॅक फ्रायडे, डेवडी, गँग्स ऑफ वासेपूर यासारख्या हटके चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. ते उत्तम अभिनेतेदेखील आहेत. बॉलिवूडम चित्रपट, सामाजिक मुद्यांवर ते कायमच भाष्य करत असतात. त्यानं विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. नुकताच त्यांचा दोबारा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहेRead More
नुकत्याच आलेल्या ‘हड्डी’ या चित्रपटात अनुरागने हटके भूमिका साकारली आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त तो विविध माध्यमांशी संवाद साधताना आपल्याला दिसत…