क्रीडा संकुले आणि शैक्षणिक संस्थांमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर रोखून खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी शिक्षण विभागाने आता विशेष नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा ९’ कार्यक्रमासाठी राज्यातून अपेक्षेपेक्षा अत्यल्प नोंदणी झाल्याने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नाराजी व्यक्त केली…
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणे आणि शाळा अनधिकृत जागेवर असूनही तसेच अप्रशिक्षित शिक्षक असतानाही कारवाई न केल्याबद्दल निलंबनाची कारवाई झाली.
राज्य मंडळाच्या प्रशासकीय रचनेत पहिल्यांदाच सनदी अधिकाऱ्याची वर्णी लागल्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा आणि प्रशासनामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली…
कमी कालावधीत स्पष्टीकरण मागवण्याची घाई करण्यापेक्षा अशा प्रकरणांमध्ये विभागाने अधिक व्यावहारिक राहावे, अशी टिप्पणीही न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अश्विन…
शाळेच्या कारभारापुढे हतबल होऊन अखेर हिंगोलीचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनीच गुरुवारी एका शाळेसमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला, ज्यामुळे जिल्ह्यात खळबळ…
जिल्ह्यातील इतर शाळा उपक्रमांची अंमलबजावणी प्रभावीपणे करत असताना,अंतुलेनगर शाळेत मात्र प्रशासकीय उदासीनता आणि कार्यातील शिथिलता दिसून येत असल्याचे त्यांनी म्हटले…