पाणी साचल्याने गायमुख ते वसई पर्यंत वाहतूक कोंडी झाले आहे. शक्य असल्यास या मार्गावरून वाहतूक टाळा असे आवाहन पोलिसांकडून केले…
वसई पश्चिमेच्या सनसिटी परिसरात गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास बस बंद पडल्याने २० ते २५ प्रवासी अडकून पडले होते.
वर्षा पर्यटनासाठी रांगणा किल्ल्यावर १७ पर्यटकांना दीर्घ प्रयत्नानंतर सुखरूपरीत्या बाहेर काढण्यात आले.
मूर्तिजापूर तालुक्यातील खरप ढोरे आणी चिखली गावाला पुराच्या पाण्याने वेढा घातला.
Mumbai heavy Rain: नालासोपारा येथे मुसळधार पाऊस
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली माहिती
जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यात मुख्य तसेच अंतर्गत मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. ठाणे शहरात काही सखल भागात…
हवामान विभागाने पुणे, सातारा, रायगड आणि ठाणे जिल्ह्याला बुधवारी ‘रेड अलर्ट’ दिला आहे.
रिपरिप पडणाऱ्या पावसाने मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यात जोर पकडला. आज दिवसभर पावसाने हजेरी लावली.
Mumbai Rains Update: येत्या दोन आठवड्यात सुद्धा मुंबई, कोकणासह महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. ग्रहांच्या स्थितीनुसार व…
नागभीड एमआयडीसी जवळील बामणी पुलावर पाणी चढल्याने नागभीड – उमरेड- नागपुर राष्ट्रीय महामार्ग क्र. २५३ वाहतुकीसाठी बंद आहे.
महाराष्ट्रातील काही भागात गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाने वेग पकडला आहे, पण अजूनही पेरणीयोग्य म्हणावा तसा पाऊस नसल्यामुळे शेतकरी…