या प्रकारामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केले असून सीमाभागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यातील महिलांच्या अपहरणाबाबत चुकीची आकडेवारी पसरवली जात असून प्रत्यक्षात ९२ टक्के महिला सुखरूप सापडतात, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आकडेवारीसह दिले.
नागपूरच्या राजकारणात फडणवीस-ठाकरे मैत्री सर्वश्रुत असतानाच, आमदार विकास ठाकरे यांनी थेट गृहमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नागपूरची ओळख ‘ड्रग्ज…
राज्य प्रशासनातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी मनीषा म्हैसकर यांची तर सार्वजनिक बांधकाम विभागात मिलिंद म्हैसकर…