
अनिश्चितेच्या काळात जम्मू काश्मीरला दिशा देणे आवश्यक असल्याचे सांगत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतून फारुख अब्दुल्ला यांनी माघार घेतली
केंद्रशासित जम्मू काश्मीरमध्ये डिसेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे, सर्व राजकीय पक्षांनी चिनाब आणि पीर पंजाल खोऱ्याकडे लक्ष केंद्रीत…
गेल्या २ महिन्यांत काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून टार्गेट किलिंगच्या ६ घटना घडल्या आहेत.
गेल्या महिन्यात पोलिसांवर झालेल्या हल्ल्याशी संबंधित दहशतवादी चकमकीत ठार
ओमर अब्दुल्ला यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ ला दिलेल्या मुलाखतीत अनेक प्रश्नांवर सविस्तर भूमिका मांडली आहे.
परवेझ सध्या काश्मीरमधील सरकारी हायस्कूल, नौगाम येथे नवव्या वर्गात शिकत आहे.
स्तंभलेखिका व ज्येष्ठ पत्रकार तवलीन सिंग या काश्मीरमध्ये टिपून केल्या जाणाऱ्या हत्यांमुळे व्यथित आहेत, पण सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणातून…
“नवनीत राणा व रवी राणा यांना झेड सुरक्षा दिली जाते. हीच सुरक्षा काश्मिरी पंडितांना का देण्यात आली नाही?” असा प्रश्न…
रझा अकादमीने जम्मू काश्मीरमध्ये सुरु असलेल्या टार्गेटेड किलिंग्जचा निषेध केला आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्या्ंकडून कश्मिरी पंडितांच्या होणाऱ्या हत्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे
“कलम ३७० हटवल्यानंरही काश्मिरी पंडित, तेथील जनतेच्या स्थितीत कोणताही बदल झालेला नाही”
जम्मू-काश्मीरमध्ये एकट्या मे महिन्यात ४० नागरिक दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडले आहेत
काश्मीर खोऱ्यातील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या बँक कर्मचाऱ्यांच्या हत्येनंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी उच्चस्तरीय बैठक घेतली
जम्मू काश्मीरमध्ये आम्ही सुरक्षित नसल्याचा आरोप काश्मिरी पंडितांनी केला आहे.
“जम्मू-कश्मीरमध्येही राज्यपाल राजवट म्हणजे केंद्राचीच सत्ता आहे. मग तरीही जम्मू-कश्मीर अशांतच का आहे?,” असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केलाय.
जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात आणखी एक दहशतवादी हल्ल्याची घटना समोर आली आहे.
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे झालेल्या चकमकीत भारतीय सुरक्षा दलांना मोठं यश आलं आहे.
जम्मू काश्मीरमध्ये पोलिसांनी ड्रोनमधून सात चुंबकीय बॉम्ब तसंच बॅरल ग्रेनेड लाँचर्सशी (यूबीजीएल) अनुरुप सात ग्रेनेड जप्त केले आहेत
जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी रात्रभर झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे
“आपल्या शेजाऱ्यांनाही आपण गुण्यागोविंदाने एकत्र राहू असं वाटलं पाहिजे”
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.
जम्मू-काश्मीरमधील शांततेचा भंग करण्याचे प्रयत्न पाकिस्तानकडून वारंवार केले जात आहेत.
जम्मू-काश्मीरच्या उपराज्यपाल कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, परंपरेनुसार ही यात्रा रक्षाबंधनाच्या दिवसापर्यंत म्हणजेच ११ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
यापूर्वी काश्मीरमधील परिस्थितीवर बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट बनले आहेत.
पाहा, बर्फवृष्टीनंतर किती सुंदर दिसतंय काश्मीर..
भारतीय रेल्वे मंत्रालयाने चिनाब नदीवरील जगातील सर्वात मोठ्या आर्क ब्रिजचा फोटो पोस्ट केला आहे.
देशाच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने जम्मू-काश्मीरमधील महत्त्वाच्या आणि प्रसिद्ध ठिकाणी तिरंग्याच्या तीन रंगांची रोषणाई करण्यात आली आहे.