कोल्हापूर (Kolhapur) हा महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा आहे. ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुरी चपला, कुस्ती, मांसाहारी जेवण आणि कोल्हापुरी गूळ या गोष्टींसाठी हा प्रदेश प्रसिद्ध आहे. तसेच, बहुजन समाजाचे उद्धारकर्ते छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळे कोल्हापूरला शाहूनगरी म्हणूनही ओळखलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम यांनी इ़ स.१६९८ मध्ये साताऱ्याला (Satara) छत्रपतींच्या गादीची स्थापना केली. पण राजारामांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ताराराणी यांनी राज्याची सूत्रे हाती घेऊन स्वतंत्र गादीची स्थापना कोल्हापुरात केली. Read More
सध्या गोकुळच्या अध्यक्षपदी मुश्रीफ समर्थक अरुण डोंगळे आहेत. त्यांची अध्यक्षपदाची दोन वर्षाची मुदत संपल्याने आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीत राजीनामा देणार…
रेल्वेमंत्री असताना कोकण रेल्वेला योग्य दिशा दिली आणि वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी निधीची तरतूद केली, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे त्यांनी सांगितले.
शेतीचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बांधावर गेले पाहिजे. त्यांचे प्रश्न समजून घेऊन सोडवले पाहिजेत.कार्यालयात बसून कागदी घोडे नाचवणाऱ्यावर कारवाई करण्यात…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत बारावीप्रमाणेच कोल्हापूर केंद्र राज्यात दुसऱ्या स्थानी राहिले आहे