कोल्हापूर (Kolhapur) हा महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा आहे. ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुरी चपला, कुस्ती, मांसाहारी जेवण आणि कोल्हापुरी गूळ या गोष्टींसाठी हा प्रदेश प्रसिद्ध आहे. तसेच, बहुजन समाजाचे उद्धारकर्ते छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळे कोल्हापूरला शाहूनगरी म्हणूनही ओळखलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम यांनी इ़ स.१६९८ मध्ये साताऱ्याला (Satara) छत्रपतींच्या गादीची स्थापना केली. पण राजारामांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ताराराणी यांनी राज्याची सूत्रे हाती घेऊन स्वतंत्र गादीची स्थापना कोल्हापुरात केली. Read More
सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी व शेतकरी चळवळीसाठी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कार्याचा व विचाराचा वारसा तळागाळात पोहोचविण्यासाठी मी लोकसभेची निवडणूक लढवित…
कोल्हापूर, इचलकरंजीसह जिल्ह्याच्या अनेक भागात बुधवारी सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने परिसर चिंब झाला.
एमआयएमसारख्या पक्षाकडे आम्ही पाठिंबा मागितलेला नाही. त्यामुळे तो स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्टीकरण कोल्हापुरातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी केले…
संपूर्ण देशामध्ये कोठेही काँग्रेस पक्ष एमआयएम पक्षाचा पाठिंबा घेत नाही. पण शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर, ताराराणी यांचा वारसा सांगणाऱ्या कोल्हापूरमध्येच…