राष्ट्रीय महामार्गावर खाद्यविक्रेत्यांची संख्या खारघर ते कळंबोली सर्कलपर्यंत वाढतच जात आहे. पालिकेच्या प्रभाग अधिका-यांकडूनही या खाद्यविक्रेत्यांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
माथाडी कामगारांच्या शासनाच्या कामगार, गृह, पणन खात्याअंतर्गत प्रलंबित विविध प्रश्नांची येत्या एक महिन्यात सोडण्यात येईल , असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे…