
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. यानंतर राजू शेट्टी यांनी मोठं विधान केलंय.
राजू शेट्टींच्या आंदोलनाकडे महाविकास आघाडी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा केला आरोप
एफ.आर.पी. प्रश्नी १ मे पासून राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. एकाही मंत्र्यास झेंडा वंदन करू दिले जाणार नाही.
शरद, पंचगंगा, जवाहर, गुरुदत्त व दत्त शिरोळ या साखर कारखान्यांवर संघटनेच्या वतीने निवेदन
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव ते गोंदे हा रस्ता वाहतुकीस खुला झाल्यापासून आजपर्यंत असंख्य अपघात होऊन अनेकांचे बळी गेले आहेत.
सत्ताधारी पक्षाचा घटक पक्ष असतानाही शासनाच्या विरोधात आवाज उठविणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला काबूत ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ देऊ करण्याचे…
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील शेतकरी खचला असून, त्याला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी केंद्राने विशेष कार्यक्रम जाहीर करण्याची मागणी स्वाभिमानी…
पंचगंगा नदी खोऱ्यातील वाढत्या प्रदूषणाच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शुक्रवारी येथील प्रदूषण नियंत्रण कार्यालयावर मोर्चा काढला.
पंढरपूर तालक्यातील राष्ट्रवादीचे नेते तथा एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक यांचे पुतणे प्रशांत परिचारक यांनी स्वत:च्या गटाचे अस्तित्व शाबूत…
कांद्याचे दर कोसळत असल्याने त्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी करीत केंद्र सरकारला पाठिंबा असलेल्या स्वाभिमानी पक्षाचे खासदार राजू शेट्टी…
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप अद्याप झाले नसताना स्वाभिमानी शेतकरी पक्षाने कांदा आणि डाळिंब यांना मिळणाऱ्या कमी भावामुळे केंद्र सरकारची कोंडी…
स्वाभिमानी शेतकरी संघटनेला महायुतीतून राज्यामध्ये बारा जागा मिळाल्या पाहिजेत. अन्यथा स्वाभिमानी संघटना महायुतीतून बाहेर पडून स्वतंत्र उमेदवार उभा करेल, असा…
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अक्कलकोट येथील तहसील कार्यालयाकडे पाठपुरावा चालवला असताना तहसीलदार व नायब तहसीलदार गैरहजर राहात असलेल्या संतप्त शेतकरी…
सोयाबीनला मिळणारा भाव उत्पादन खर्चाच्या तुलनेत परवडणारा नसल्यामुळे क्विंटलला किमान साडेपाच हजार रुपये भाव द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे…
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसदरासाठी केलेल्या आंदोलनाच्या रेटय़ामुळे केंद्र व राज्य शासनाची मदत साखर कारखान्यांना मिळणार आहे. मात्र, कारखानदार मदत आमच्यापर्यंत…
सोयाबीनला प्रती क्विंटल ५ हजार रुपये, कापसाला ८ हजार रुपये आणि मूग, उडीद कडधान्यांना किमान ६ हजार रुपये भाव मिळावा,…
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून गेले तीन आठवडे सुरू असलेल्या ऊसदरवाढ आंदोलनाचा आज भडका उडाला. ठिकठिकाणी शेतकऱ्यांचा उद्रेक झाल्याचे चित्र होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर दाखल दरोडय़ाचे गुन्हे मागे घ्यावेत, या प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करावी, या मागणीसाठी उद्या (गुरुवारी) गंगाखेड…
ऊसदराचे आंदोलन उग्र करण्याचा निर्णय खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी कराडमध्ये जाहीर केल्यानंतर येथून कराड, पुणे, मुंबईकडे जाणारी राज्य परिवहन…
ऊसदराचा प्रश्न अधांतरी राहिल्याने संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगली जिल्ह्यात विविध मार्गावर चक्काजाम आंदोलन केल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.