कल्याण मधील वालधुनी उड्डाण पूल भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या रस्ते कामामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवासी हैराण आहेत.
अक्षता थानवी (३६) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुम्ही जर इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण देशातील बाजारात आणखी एक नवी इलेक्ट्रिक…
मार्केट यार्ड- गंगाधाम रस्त्यावर आई माता मंदिराजवळ एका गॅरेजमध्ये पहाटे आग लागली. आगीत १७ दुचाकी जळाल्या.
उड्डाणपुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हातठेले आणि विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने गोळीबार चौकात वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.
भारताच्या कानाकोपऱ्यातून एक-दोन नाही तर २५ महिला बायकर्सने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दोन ते आठ मार्च या कालावधीत ‘क्वीन्स ऑन द…
वर्धामार्गावरून येणाऱ्या उड्डाण पुलाची लँडिंग चुकली असून ती थेट चौकात असल्यामुळे वाहनचालकांसाठी धोक्याची ठरली आहे.
अशोक चौकात पाच रस्त्यांचा मेळ आहे. येथे सिग्नलही खूप मोठ्या सेकंदाचा ठेवण्यात आला आहे.
वाहनांची संख्या व त्यामुळे होणारी वाहन कोंडी लक्षात घेऊन मानस चौकात नवीन भुयारी मार्ग (आरयूबी) तयार करण्यात आला. परंतु, त्याचे…
उड्डाणपुलाची लँडिंगची जागा चुकल्यामुळे वाहनचालक नेहमी संभ्रमात असतात. त्यात आता एका बाजुचा रस्ता बंद केल्याने वाहतूक कोंडी होत असून सामान्य…
बजाजची बाईक नव्या अवतारात देशात लाँच झाली आहे. पाहा फीचर्स आणि किंमत…
भारतातील या बाईकला विदेशात मोठी मागणी आहे.