
२०१३मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेवेळी मनमोहन सिंग आणि नवाज शरीफ यांची भेट झाली होती
न्यायपालिका स्वतंत्र आहे. तिच्या कामात किंवा निर्णयप्रक्रियेत सरकार हस्तक्षेप करत नाही. न्यायपालिकाही सरकारी हस्तक्षेप सहन करत नाही, इत्यादी समजांपुढे प्रश्नचिन्ह…
आधीच्या सरकारच्या योजना बंद करणार नाही’ अशी भूमिका घेतल्याबद्दल केंद्रातील नव्या सरकारचे अधूनमधून कौतुक होत असते. केंद्रीय अर्थसंकल्पात या भूमिकेचा…
लोकसभेतील दारुण पराभवानंतर काँग्रेसला चोहोबाजूने घेरले गेले आहे. स्वपक्षीय आणि मित्रपक्षही पराभवाबद्दल नेतृत्वाला दोष देऊ लागले आहेत.
यूपीएची १० वर्षांची कारकीर्द म्हणजे चांगल्या उद्दिष्टांचे कबरस्तान.. प्रशासन आणि अंमलबजावणी यांची वाट नीट नसली की मानवी विकासाची दिशा कशी…
देशाच्या नव्या लष्करप्रमुखाच्या निवडीची प्रक्रिया सुरू करण्याची परवानगी विद्यमान केंद्र सरकारला देण्याबाबत निवडणूक आयोगात एकमत झाल्याचे वृत्त आहे.
भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर पावले उचलण्यास पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग असमर्थ ठरल्याने त्यांच्या सरकारची कामगिरी खालावली आणि नरेंद्र मोदी व अरविंद केजरीवाल…
नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यावरून त्यांचे सहकारी अमित शहा यांनी अहमदाबाद येथे एका महिलेवर पाळत ठेवल्याप्रकरणी चौकशी आयोगाच्या
निवडणूक जाहीर झाली, की सत्तेतील सरकार काळजीवाहू असते, याचे भान सध्याच्या सरकारला अजिबात नाही, हे पुरेसे स्पष्ट होण्याएवढा बालिशपणा गृहमंत्री…
आधार ही सरकारच्या दृष्टीने सर्वात मोठी, महत्त्वाकांक्षी अशी योजना. ते अत्यावश्यक होते तर सरकारने आपल्या उद्दिष्टांबाबत ठाम असावयास हवे होते.…
निवडणुकीनंतर स्थिर सरकारच्या ‘आशे’ने भांडवली बाजारात गुंतवणुकीचा ओघ सुरू असून, निर्देशांकाची उच्चांकी उसळी आणि रुपयाच्या मूल्यात मजबूती येत असल्याचे प्रसारमाध्यमातील…
नैसर्गिक वायूच्या किमतीत दुपटीने वाढ करण्याच्या, निवडणुका होईपर्यंत लांबणीवर टाकण्याच्या निवडणूक आयोगाच्या सोमवारच्या आदेशाची वरिष्ठ विधिज्ञांकडून चाचपणी केल्यानंतर पुढील कृतीबाबत…
प्रत्येक भारतीय नागरिकाला स्वत:ची ओळख प्राप्त व्हावी यासाठी सरकारकडून राबविण्यात येणा-या आधार(आयडेंटिफिकेशन ऑथोरीटी ऑफ इंडिया) या महत्वकांक्षी प्रकल्पाच्या अध्यक्ष नंदन…
केंद्र सरकारच्या कल्याणकारी कार्यक्रमांचे अपयश काँग्रेस पक्षाच्या आजच्या स्वरूपाशी ठळकपणे निगडित आहे. ‘जुन्याच बाटलीत नवी दारू’च्या चालीवर बोलायचे झाले
काँग्रेस प्रणीत यूपीए सरकारने उर्जा क्षेत्राच्या व्यवस्थापनात गोंधळ घालून देशाला अंधारात ढकलल्याची टीका भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी केली आहे.
राहुल गांधी यांनी पाच वर्षांपूर्वीच पक्षाची सूत्रे हाती घेतली असती तर आज काँग्रेस पक्ष आणि युपीए सरकारची परिस्थिती वेगळी असती,…
स्वतंत्र तेलंगणानिर्मितीचा निर्णय कटू आणि आव्हानात्मक असला तरी आपला देश अशाप्रकारचे निर्णय घेण्यास समर्थ असल्याचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी शुक्रवारी लोकसभेत…
तत्कालीन लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांच्या जन्मतारखेच्या मुद्दय़ावरून केंद्र सरकार व त्यांच्या बेबनाव निर्माण झाला होता. सिंग यांना मुदतवाढ देण्यास…
‘होऊ दे खर्च.. निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळाकडून निर्णयांची बरसात’ ही बातमी (६ फेब्रु.) वाचली. निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर अशा सवंग आणि लोकप्रिय घोषणा…
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील तीन दोषींच्या फाशीची शिक्षा रद्द करण्यास केंद्र सरकारने विरोध दर्शविला आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.